खान्देश

Jalgaon News: लोक अदालतीत मोटार अपघात नुकसान भरपाईपोटी मिळाली 80 लाखांची भरपाई

By team

जळगाव ः जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्यातर्फे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार, 9 डिसेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात ...

नोकरीचे आमिष दाखवून 5 लाख 40 हजारांची फसवणूक, पोलिसांनी केली अटक

By team

पाचोरा : जळगाव जिल्ह्यातील भूमिअभिलेख विभागात जागा निघाल्याची खोटी बतावणी करत पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील एकाकडून वेळोवेळी 5 लाख 40 हजार रुपये घेतले. ...

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 4 हजार 773 प्रकरणे निघाली निकाली, 21 कोटी 97 लाखांची वसुली

By team

जळगाव : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यालयातील प्रलंबीत व वादपूर्व अशी एकूण 4 हजार 773 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात 3 हजार 906 दाखलपुर्व व ...

भुसावळ देवळाली मेमू आज नाशिकपर्यंत धावणार

By team

भुसावळ: दहावी देवळाली दरम्यान इंटरमीडिएट ब्लॉक हॉट च्या कामासाठी भुसावळ देवळाली नेमकी शनिवार आणि रविवार नाशिक स्थानकापर्यंत धावणार आहे रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी ...

पाण्यातून 29 जणांना विषबाधा; तत्काळ व मोफत उपचार करण्याच्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना

By team

जळगाव, पारोळा तालुक्यातील शिवरे गावात शनिवारी शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने 29 जणांना विषबाधा झाली. यात 20 मजूर असून, उर्वरित 9 मुलांचा समावेश आहे. सर्व ...

धक्कादायक! शेती वाटणीच्या वादातून मुलानेच जन्मदात्या बापाला संपविले

जामनेर । शेती वाटणीच्या वादातून मुलानेच जन्मदात्या बापाच्या डोक्यात फावडे घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे घडली. दरम्यान, नाना बडगुजर (82) ...

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरातील पेट्रोल भाव काय?

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे सुधारले जातात. अनेक घटक ...

Breaking # शिवरे गावात पाण्यातून २९ जणांना विषबाधा

जळगाव :  पारोळा तालुक्यातील शिवरे गावात आज शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने २९ मजूरांना विषबाधा झाली. सर्व रूग्णांवर पारोळा कॉटेज रूग्णालय यशस्वी उपचार सुरू आहेत. ...

सरकारच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

 जळगाव :   समाजातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा ...

नंदुरबारला कापूस, सोयाबीन, तांदूळ चोरी करणारी टोळी जेरबंद

नंदुरबार :   ग्रामिण भागातील शेतातून विविध शेती साह्त्यािच्या चोरीच्या घटनात वाढ झाली होती. याबाबत पोलीस अधिक्ष्ाक पी.आर. पाटील यांनी आढावा घेत चोरांविरोधात कडक कारवाई ...