खान्देश
Jalgaon Crime: दागिने घेत पसार झालेला भोंदूबाबा पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : पूजा करण्याचे सांगून दागिने घेऊन भोंदूबाबाने पोबारा केला होता. शनिपेठ पोलिसांनी तपासातून हरीष ऊर्फ हरी गुलाब गदाई (रा. देवगाव राजापूर ता. पैठण) ...
Jalgaon News: मोबाईल चोरीतील सराईत मोगँबो पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : एस.टी.बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महागडा मोबाईल चोरुन नेला. १७ रोजी ९.३० वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकावर ही घटना घडली. जिल्हापेठ ...
सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा
चाळीसगाव । देशभरात नापीक, कर्जबाजरीसह विविध कारणांमुळे शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. आता अशीच एक घटना चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे घडली. सतत ...
Parola: आई फाउंडेशनच्या शिबिरात १६६ दात्यांचे रक्तदान
Parola : येथील आई फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल १६६ दात्यांनी ...
shocking incident : गोलवाडे येथे घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना
shocking incident : खिर्डी ता. रावेर : रावेर तालुक्यातील गोलवाडे येथील एका पाच वर्षीय चिमुकली वर ६५ वर्षीय वृद्धाने दारूच्या नशेत अत्याचार केल्याच्या घटनेने ...
Jaljeevan Mission work : जलजीवन मिशनच्या योजनांच्या कामांतील समस्येवर उपचाराऐवजी जिल्हा परिषदेचा सर्जरीवर भर
Jaljeevan Mission work : मिनी मंत्रालयात सध्या निधी खर्च होऊन कामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या विभाग प्रमुखांची कसरत सुरू आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही ...
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-नागपूर विशेष एक्स्प्रेस धावणार, जळगावातही असेल थांबा
भुसावळ: तुम्हीदेखील रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी आहे. तुमच्यासाठी खास मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दा लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ...
जळगाव जिल्ह्यात ३ मार्चपासून पल्स पोलिओ मोहीम
जळगाव: आरोग्य विभागामार्फत राज्यभर ३ ते ६ मार्च दरम्यान राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पल्स पोलिओ समन्वय समितीची सभा १६ फेब्रुवारी रोजी ...
पिंपळकोठा ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करा !
एरंडोल : तालुक्यातील पिंपळकोठा प्र.चा. येथे पाणीटंचाई ही जणू काही पाचवीलाच पुजलेली आहे. ‘कायम पाणीटंचाईग्रस्त गाव’ अशी या गावाची ओळख होऊ पाहत आहे. गावातील ...















