खान्देश
जळगाव शहरातील चोरीच्या दुचाकीसह चोरटे पोलिसांच्या ताब्यात…!
जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना असून अजिंठा रोडवरील काशिनाथ चौक भागातून चोरी झालेल्या मोटार सायकलीसह दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ...
सबसिडी मंजूर करण्याच्या मोबदल्यात मागितली लाच; ३ जणांना एसीबीने घेतले ताब्यात….
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथे शेती साहित्यावर मिळणारी सबसिडी मंजूर करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच स्वीकारताना पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उप कृषी ...
धरणगावात खळबळ ! बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या इराणी महिलेची भारतातून हकालपट्टी…
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या इराणी महिला फरनाज रेझा यांची अखेर भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सदर महिलेला 6 फेब्रुवारी रोजी ...
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश आज जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल….!
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश आज जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल झाला. राष्ट्रवादी कार्यालयात माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभा ...
लवकरच राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ? मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा !
राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार ठोस पावले उचलणार आहे. राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी ...
भुसावळ रेल्वे स्थानकात आधुनिकतेचा नवा अध्याय; फलाट ७ आणि ८ ला ‘हायटेक’ स्वरूप
भुसावळ रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसुविधा वाढविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले असून, फलाट क्रमांक ७ आणि ८ चे संपूर्ण नूतनीकरण पूर्ण झाले आहे. मध्य ...
भुयारी मार्गाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्गवर रास्तारोको ! इंदूर-हैदराबाद मार्गावर 5 किमी वाहनांची रांग
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील लोहारखेडा फाट्यावर शेतकरी आणि ग्रामस्थांनी इंदूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे. लोहारखेडा फाट्यावर भुयारी मार्ग उभारण्यात यावा, या ...
जळगाव महापालिकेच्या महापौर पदी भाजपच्या दीपमाला काळे तर उपमहापौर पदी शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी यांची निवड…!
जळगाव जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका असलेल्या जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला व भाजपाला एक हाती सत्ता स्थापन करण्यासाठी यश मिळालं, यात ...
आजचा अर्थसंकल्प सक्षम, विकसीत भारताचे स्वप्न; डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सादर केलेला अर्थसंकल्प हा सक्षम आणि विकसित भारताच्या स्वप्नाला बळ देणारा असल्याचे चित्र समोर आले ...















