खान्देश

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या ‘या’ सूचना

By team

प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्यासाठी, सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरिता ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ राबविले जात आहे. प्रशासकीय ...

दुपारची वेळ, गुरांना चारा टाकाला अन् काहीतरी चावल्यासारखं झालं… जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : शेतात गुरांना चारा टाकताना विषारी सर्पाने चावा घेतल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यादवराव बळीराम पाटील ( ५०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ...

जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना खुशखबर ही’ रेल्वे गाडी नियमित धावणार

By team

 रेल्वे: जळगाव जिल्यातील नागरिकांसाठी एक खुशखबर आहे.जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी आणखी एक नियमित रेल्वे गाडी मिळणार आहे.नांदेड वरून मुंबईला जाणारी द्विसाप्ताहिक विशेष एक्सप्रेस गाडी ...

हिंस्त्रप्राण्याची दहशत; ११ बकऱ्यांचा पाडला फडशा, मोठे आर्थिक नुकसान

जळगाव : हिंस्त्रप्राण्याकडून ११ बकऱ्यांचा फडशा पाडला. भडगाव तालुक्यातील पिचर्डे गावात ही घटना घडली.  या घटनेने मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वनविभागाकडून पंचनामा करण्यात ...

एकनाथ खडसे यांची दूध संघावरती टीका

By team

जळगाव : जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी हॉटेल क्रेझी होम येथे सकाळी घेण्यात येत आहे.सभेच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना आमदार एकनाथ खडसे म्हणाले, की ...

डाकीणचा संशय! चक्क स्मशानभूमीतील राख घातली खाऊ, कुटुंबाने कथन केला प्रसंग

नंदुरबार : डाकीण असल्याचा संशयातून एका महिलेला मारहाण करत चक्क स्मशानभूमीतील राख खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेण्यात ...

कोळसा टंचाईचे संकट! राज्यातील सात वीजनिर्मिती केंद्रांकडे चार दिवसांपुरताच कोळसा शिल्लक

जळगाव/मुंबई । नियमांनुसार महानिर्मितीच्या केंद्रांमध्ये १४ दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक असणे अनिवार्य आहे. मात्र सध्या सरासरी चार दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक ...

Jalgaon News: वृद्ध आईचा आधार हरपला, मुलाची आत्महत्या

By team

जळगाव : रात्रीच्या वेळी घरच्या गच्चीवर जाऊन भूषण दादा तांबे( रा खडके चाळ , शिवाजीनगर) या तरुणाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण अजून ...

अतिवृष्टीसह पुराचा फटका; १७ सेप्टेंबरपर्यंत १७६ गावे बाधित

तरुण भारत लाईव्ह । २४ सप्टेंबर २०२३। सप्टेंबर महिन्यातील आठ दिवसात अतिवृष्टीसह पुरामुळे १७६ गावे बाधित झाली आहे. या गावातील ३९१० शेतकऱ्यांना फटका बसला असताना ...

जळगाव जिल्ह्यात ‘ढगफुटी’सदृश पाऊस; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने शनिवारी (ता.२३) रात्री अकरा ते पहाटे चारच्या दरम्यान जळगाव जिल्ह्यात ‘ढगफुटी’सदृश पाऊस झाला. या पावसामुळे शेतशिवारात ...