खान्देश
MLA Kishoreappa Patil : आमदार किशोरआप्पा पाटील वादाच्या भोवर्यात, काय घडलं?
जळगाव : पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होतेय. या ऑडिओ क्लिपमध्ये किशोर पाटील एका स्थानिक पत्रकाराला शिवीगाळ करताना ऐकायला ...
Jalgaon News : महिला घराबाहेर भाजीपाला खरेदी… धूमस्टाईलने लांबवली मंगलपोत
जळगाव : घरासमोर भाजीपाला खरेदी करताना चोरट्यांनी महिलेचा गळ्यातून मंगलपोत चोरून नेली. महिलेने आरडाओरड केल्याने इतर महिला मदतीला धावल्या, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले. ...
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्षपदी भैरवी वाघ-पलांडे यांची निवड
जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या माजी संचालिका भैरवी वाघ-पलांडे यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर ...
Jalgaon News : पाय घसरला अन् थेट…, तरुणाच्या अंगावरून गेले रेल्वेचे आठ डब्बे
जळगाव : धावत्या रेल्वेतून उतरताना पाय घसरल्याने २९ वर्षीय तरुण रेल्वेखाली आला. त्यामुळे तब्बल आठ डब्बे तरुणाच्या अंगावरून निघून गेले. मात्र, सुदैवाने या घटनेत ...
Jalgaon News : 26 कोटींचा जीएसटी कर चुकवला, एकाला अटक
जळगाव : खोटी देयके सादर करून 26 कोटींची करचोरी करणार्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. याबाबत वस्तू व सेवा कर विभागाच्या जळगाव विभागाचे राज्यकर ...
Jalgaon News : ‘त्या’ भयंकर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद
जळगाव : गोंडगाव (ता.भडगाव) येथील भयंकर घटनेच्या निषेधार्थ आज शनिवारी भडगाव शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये कडकडीत बंद ठवण्यात आले आहे. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील ...
Jalgaon News : जिल्हा नियोजन समितीतून महापालिकेला 30 कोटींचा निधी
जळगाव : जिल्हा नियोजन समितीतून जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत महापालिकेला तीन योजनांच्या माध्यमातून तीस कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून दलितेत्तर वस्ती सुधारण्यासाठी शहरातील ...
jalgaon news : आदिवासी समाजातर्फे काढण्यात आला आक्रोश मोर्चा, काय आहे कारण?
मणिपूर राज्यातील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवार, 4 रोजी आदिवासी समन्वय समितीच्या नेतृत्वात विविध समविचार संघटनांतर्फे आक्रोश मोर्चा काढत केंद्र सरकारचा जाहीर निषेध ...
कन्नड घाट या तारखेपासून जड वाहतुकीसाठी बंद ; या वाहनांना असेल परवानगी
चाळीसगाव । कन्नड (औट्रम) घाटातील वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या वाहन धारकांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. न्यायालयाने 11 ऑगस्टपासून कन्नड-चाळीसगाव दरम्यानचा औट्रमघाट ...