खान्देश
weather update : जिल्ह्यात १३ ते १८ मे दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
weather update : जिल्ह्यात विविध ठिकाणी १३ ते १८ मे दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गत ...
Jalgaon News : घरफोडीतील संघटित गुन्हेगार जेरबंद, चोरीची विक्री केलेली स्क्रैप कॉपर जप्त
Jalgaon News : एमआयडीसी परिसरातून सुमारे ३५० किलो वजनाचे जुने स्क्रैप कॉपर तसेच १५० किलो वजनाची नवीन कॉपर वायर, असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला ...
Jalgaon BJP News : जळगाव जिल्हा भाजपात खांदेपालट, नव्या तीन जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर
Jalgaon BJP News : भाजप प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी आज मंगळवारी राज्यभरातील नव्या जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर केली आहे. या यादीत जळगावचाही ...
Jalgaon News : जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा! जामनेरसह अमळनेरात वीज पडून अनर्थ
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्हयात बेमोसमी पावसाने थैमान घातले आहे. परिणामी सुमारे सहा हजाराहून अधिक हेक्टरवरील शेतपिकांना फटका बसला आहे. अशात जीव ...
दुर्दैवी ! पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठरलेल्या कन्येवर काळाची झडप, अमळनेर तालुक्यातील घटना
जळगाव : वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठरलेल्या कन्येचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भाग्यश्री दिपक पाटील (रा. जानवे ...
लग्नघरी शोककळा ! पंगतीसाठी वस्तू घेण्यासाठी गेला अन् काळाने गाठलं
धुळे : बहिणीच्या विवाह समारंभातील पंगतीसाठी लागणारी काही वस्तू घेण्यासाठी जाणाऱ्या भावाचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी शिरपूरच्या सांगवी येथे घडली. रोहित ...
Jalgaon Crime News : दारू पिण्यासाठी पैसे दे, पतीने केला हट्ट, पत्नीने नकार देताच…
जळगाव : नशा करण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीवर धारदार कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. ११ रोजी दीड वाजेच्या सुमारास ...
Eknath Khadse : आमदार एकनाथ खडसेंनी केली राज्य सरकारची स्तुती, म्हणाले…
जळगाव : तापी मेगा रिचार्च योजना म्हणजे 25 वर्षांच्या प्रयत्नांचा परिपाक आहे. या योजनेची मुहूर्तमेढ तापी पाटबंधारे विभागामार्फत रोवली गेली होती. राज्य सरकार आणि ...
सावधान! वादळ, विजांचा कडकडाट आणि गारपिटी; जळगावसह ‘या’ चार जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’
जळगाव : जिल्ह्यात गत सप्ताहात बेमोसमी पावसाने थैमान घातले होते. यात सुमारे सहा हजाराहून अधिक हेक्टरवरील शेतपिकांना फटका बसला होता. याचे पंचनामे होत नाहीत ...