खान्देश

गिरीश महाजन म्हणतात : विरोधकांना एवढा कळवळा आताच कसा…..

By team

जळगाव :  शरद पवार यांच्या कार्यकाळात पन्नास वर्षांत, तर उद्धव ठाकरे यांच्या काळात अडीच वर्षे सत्ता असताना मराठा समाजाला (maratha reservation) त्यांनी आरक्षण दिले ...

Jalgaon News: कंडारी हत्याकांडातील मृतांची संख्या तीन

By team

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे घडलेल्या हत्याकांडातील जखमी तिसर्‍या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात ...

jalgaon news: जळगावातील गावठी दारू विक्री करणारी महिला स्थानबद्ध

By team

जळगाव:  वारंवार गावठी दारू विक्रीचे गुन्हे करणार्‍या जळगावातील महिलेवर जिल्हाधिकार्‍यांनी स्थानबद्धतेची कारवाई केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. एमपीडी अंतर्गत गावठी दारू भट्टी चालवणार्‍या महिलेवर ...

जनतेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही

By team

जळगाव : सरकार शेतकरी, युवक, महिला यांच्यासह विकासाचे प्रश्न सोडवण्याबाबत गंभीर नाही. त्यांना फक्त सत्ता काबिज करणे, निरपराध जनतेवर लाठीचार्ज करणे आणि निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ...

Jalgaon News: विवाहितेला पोस्टाने पाठवला ट्रिपल तलाख

By team

भुसावळ: भुसावळ शहरातील खडका रोड परीसरात माहेर आलेल्या विवाहितेला कौटुंबिक वादातून पतीने पोस्टाद्वारे ट्रिपल तलाखाची नोटीस पाठवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी भुसावळ ...

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज : जळगावात रास्ता रोकोतून व्यक्त केला निषेध

By team

जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष असा लाठी चार्ज केल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहे. असेच पडसार जळगावातही उमटले. मराठा समाजातर्फे आज दुपारी 12 वाजता ...

कंडारीत दोघा भावंडांची तर भुसावळातील कुविख्यात गुन्हेगाराची निर्घृण हत्या

भुसावळ : जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांसह कुविख्यात गुन्हेगाराची निर्घृण हत्या झाल्याची घटना भुसावळ तालुक्यात शुक्रवारी रात्रीनंतर उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उउाली आहे. कंडारीतील ...

Jalgaoan News: माहेरून १० लाख रुपये आण म्हणत केला विवाहितेचा छळ

By team

जळगाव : शेती तसेच घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावेत म्हणून छळ करणाऱ्या पतीसह चार आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. विद्यानगर येथील ...

jalgaon news: शहरातील 40 हजार घरांपर्यंत पोहोचले ‌‘अमृत’चे पाणी

By team

जळगाव: शहरात अमृत योजनेचे 40 हजार घरांपर्यंत पाणी पोहोचले आहे. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी अमृत योजनेचा पाणीपुरवठा पोहोचलेला नाही. यात अद्याप 30 किलोमीटरचा पाईपलाईनचा ...