महाराष्ट्र
Girish Mahajan : खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी देशमुखांनी काय काय केलं ?
जळगाव : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून काल ४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामविकास मंत्री ...
तोडगा निघाला! एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ
मुंबई । वेतन वाढीसह विविध मागण्यांसाठी ३ सप्टेंबरपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. एसटींची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसून ,आली.अशातच ...
मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं दुकान कायमचं बंद, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दाखवली लायकी; नितेश राणेंचा खोचक टोला
मुंबई : शरद पवारांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं दुकान कायमचं बंद झालं आहे, अशी खोचक टीका भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. निवडणूकीनंतर संख्याबळानुसार ...
Soygaon Police Route March : गणेशोत्सव, ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च
सोयगाव : गणेशोत्सव, ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून उत्सव भयमुक्त वातावरणात पार पडावा, यासाठी सोयगाव शहरात बुधवार, ...
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ! सीबीआयकडून गुन्हा दाखल
मुंबई : माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर त्यांच्या ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पडझडीवर नितीन गडकरींची प्रतिक्रिया, म्हणाले…
दिल्ली : “समुद्राजवळ पूल बांधताना स्टेनलेस स्टीलचा वापर केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर तो कधीच पडला नसता ...
‘या’ महिन्यात महाराष्ट्रात होऊ शकतात विधानसभा निवडणुका, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले संकेत
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा होईल याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच ...
Assembly Election 2024 : जळगाव जिल्हयातील सर्वच आखाड्यात दुरंगीऐवजी पंचरंगी लढती रंगणार ?
जळगाव : राज्यात विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा क्षेत्रातही उमेदवारीसाठी इच्छुकांची ...
अहमदनगर रेल्वे स्थानकाला ‘अहिल्यानगर’ नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दिला हिरवा झेंडा
अहमदनगर : मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी केली जात होती. अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याची देखील मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. ...
महाराष्ट्रात महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर दंगली का होत नाही? चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य
मुंबई : महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात दंगली का होत नाहीत? झाल्या पाहिजे, असे वादग्रस्त विधान उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. रविवार, ...