महाराष्ट्र

महायुती सरकारचा मोठा निर्णय, लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा!

मुंबई : शैक्षणिक कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा मोठा दिलासा देणारा निर्णय महायुती सरकारने घेतला असल्याची ...

Abu Azmi : अबू आझमींवर अखेर कारवाई, आता सहभागी होता येणार नाही अधिवेशनात!

मुंबई : धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल करणाऱ्या, माता-भगिनींची अब्रू लुटणाऱ्या, मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या क्रूर शासक औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीवर ...

“जे बोललो ते…” अखेर नामदेव शास्त्रींची मानसिकता बदलली, ‘त्या’ वक्तव्यावरून ‘यू टर्न’

By team

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धंनजय मुंडे यांचा काहीही संबंध नाही तसेच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची मानसिकता तपासायला पाहिजे आणि भगवानगड हा धनंजय मुंडे यांच्या ...

PM Narendra Modi : महिला उद्योजकांसाठी ‘गुड न्यूज’, वाचा काय आहे?

नवी दिल्ली : जगाला आज एका विश्वासार्ह भागीदाराची गरज आहे, उद्योजकांनी जागतिक पुरवठा साखळीत संधी शोधायला हव्या. भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंजिन बनले असून, ...

‘आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’, विधिमंडळात तीव्र पडसाद

मुंबई : धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल करणाऱ्या, माता-भगिनींची अब्रू लुटणाऱ्या, मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या क्रूर शासक औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीवर ...

Budget Session 2025 : पायाभूत विकासासाठी ६,४८६ कोटींच्या निधीची तरतूदराज्याचे अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा

By team

मुंबई : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. ३ मार्च रोजी सुरू झाले आहे. दरम्यान, ...

जळगाव महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन, काय आहेत मागण्या?

जळगाव : शहरातील नागरिक विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे या समस्यांकडे महापालिकेचं लक्ष वेधून घेण्यासाठी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज, मंगळवारी महानगरपालिकासमोर आंदोलन ...

अलिबाग बसस्थानकासमोर तुफान राडा, फोडल्या बसेसच्या काचा, काय कारण?

अलिबाग : राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना अलिबागमध्ये घडली आहे. या अपघातात एका दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला असून, या ...

‘त्याला’औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला झोपवलं पाहिजे; नितेश राणेंचा हल्लाबोल

By team

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज, सोमवारपासून मुंबईत सुरू झालंय. मात्र, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना औरंगजेबचा पुळका आल्याचे पाहायला ...

Maharashtra Politics News : विधानसभेवर उबाठा, परिषदेवर काँग्रेसचा दावा

मुंबई : विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदासंदर्भात उबाठा गट येत्या दोन दिवसांत निर्णय घेऊन विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्शवभूमीवर ...