महाराष्ट्र
Cyber Security : देशात सायबर सुरक्षेत महाराष्ट्र सर्वात अव्वल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई : सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात सर्वात पुढे गेला आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शुक्रवारी, नवी मुंबई येथे उपमुख्यमंत्री ...
राज ठाकरेंचा काँग्रेसला मोठा धक्का ! ‘या’ दोन नेत्यांचा होणार मनसेत प्रवेश
मुंबई: महारष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागले आहे. ...
राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार! आज जळगावसह २५ जिल्ह्यांना अलर्ट
जळगाव । एकीकडे राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला असताना यातच परतीच्या पावसाचे ढग दाटून आले आहे. राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाट आणि वाऱ्यासह पावसाने ...
ओबीसींचा खरा शत्रू ब्राम्हण नाही तर…; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप, कोणाला म्हणाले शत्रू?
लक्ष्मण हाके यांची सभा नांदेड मधील हदगाव येथे पार पडल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले ओबीसीचा शत्रू हा ब्राम्हण नाही. ब्राह्मण आपल्या उच्च शिक्षणाच्या ...
शिवरायांनंतर ‘श्रीमंत योगी’ ही उपमा रतन टाटांना तंतोतंत जुळते : राज ठाकरे
मुंबई : रतन टाटांबद्दल विचार करताना, ‘श्रीमंत योगी’ ही उपमा तंतोतंत पटते, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रसिद्ध उद्योगपती ...
Ratan Tata : रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा
मुंबई : जगातील मोठे उद्योगपती तथा दानशुर व्यक्तिमत्व असलेले टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते ८६ ...
Ratan Tata: रतन टाटांचं निधन; दानशूर उद्योगपती हरपला
मुंबई : अनेक दशके उद्योग क्षेत्रात कार्यरत असतानाही समाजसेवेची भावना ओतप्रेत अंगी भिनलेले ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे ...
खासदार प्रियंका चतुर्वेदींचं राहुल गांधींबाबत मोठं वक्तव्य!
Priyanka Chaturvedi : हरियाणा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवावर शिवसेनेच्या (यूबीटी) राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. यामुळे मनोबल थोडे कमी ...
अजित पवारांना मोठा धक्का ? रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार ?
सातारा : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागले ...
काँग्रेसच्या पराभवानंतर ‘माविआ’तच जुंपली; संजय राऊतांच्या खोचक टीकेवर काँग्रेसकडून प्रतिउत्तर
हरियाना विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान पराभूत झालेला काँग्रेस पक्ष सध्या विरोधकांसह मित्र पक्ष्यांच्या टीकेचे केंद्रबिंदू ...