महाराष्ट्र
Agriculture News: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! जळगावातील 30 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सिंचन संदर्भात ही बातमी असून भागपूर उपसा सिंचन योजनेच्या 3,533 कोटींच्या सुधारित प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. ...
IRCTC Kedarnath Badrinath Package: भुसावळातून गुरुवारी केदारनाथ-बद्रिनाथसाठी भारत गौरव ट्रेन, जाणून घ्या डिटेल्स
IRCTC Kedarnath Badrinath Package: ऑक्टोबर महिन्यात केदारनाथ-बद्रीनाथ यात्रेचे प्लान करणाऱ्या जळगावकरांसाठी एक खूशखबर आहे. भारतीय रेल्वेने केदारनाथ-बद्रीनाथ दर्शनासाठी जाऊ इच्छिनाऱ्या भाविकांसाठी एक जबरदस्त पॅकेज ...
मोठी बातमी ! अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, अजित पवारांची घोषणा
Anganwadi Sevaka Emolument । अवघ्या दोन दिवसात नवरात्र सुरू होणार आहे. अशातच राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना नवरात्र भेट दिलीय. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ५० टक्के ...
Jalgaon News: अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा : आमदार खडसेंची मागणी
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील गेल्या सप्ताहात रविवार वगळता पाच ते सहा दिवसापासून पाऊस झाला आहे. संततधार पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून ...
Maratha Reservation: मराठा समाजाला वेगळे आरक्षण सरकारने द्यावे : अॅड. प्रकाश आंबेडकर
भुसावळ : मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध नाही मात्र ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देवू नये, अशी आपली स्पष्ट भूमिका आहे व तसे झाल्यास वेळप्रसंगी ...
Jalgaon News । कोतवालपदावरून जेठाणी अन् दिराणी यांच्यात जुंपली, जळगाव जिल्ह्यातील प्रकार
जळगाव : कोतवालपदावरून जेठाणी आणि दिराणी यांच्यात जुंपल्याचा प्रकार समोर आला आहे. कोतवाल असलेल्या दिराणी यांची नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी त्यांची जेठाणी यांनी ...
LPG Price । ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी दणका, गॅस सिलिंडर महागला, नवा दर काय ?
LPG Price । एलपीजी सिलिंडरचे नवे दर आज जाहीर करण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीपासून ते चेन्नई, मुंबई आणि कोलकत्ता या मोठ्या शहरांपर्यंत एलपीजी गॅस ...
‘अहिल्यानगर नको, अहमदनगरच पाहिजे’; अल्पसंख्याकांची शरद पवारांना मागणी
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ झाल्याची घोषणा केली होती. मात्र ...