महाराष्ट्र

“महाविकास आघाडी आणि जरांगे दोघेही केवळ एकालाच…”; फडणवीस स्पष्टच बोलले

By team

मुंबई : महाविकास आघाडी आणि जरांगे हे दोघेही एकालाच टार्गेट करत आहेत. यातून त्यामागची भावना स्पष्ट दिसत आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले ...

“काँग्रेस ने उद्धव ठाकरेंना….” देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

By team

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील यशामुळे विधानसभेला सामोरे जाताना, महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना, ठाकरे गटाने विधानसभेसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची ...

शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

By team

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या महसूल आणि वन विभागाने मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी एक परिपत्रक काढल्याचं समोर आलेलं होतं. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे ...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा; सरकारनं बदलला ‘जीआर’

मुंबई : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी एक लाख रुपयाची मदत निधीअभावी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी घेतला, मात्र त्यावर टीका ...

शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! आज राज्यात पुन्हा धो-धो पाऊस बरसणार, जळगावमध्ये कसं असेल हवामान?

जळगाव/पुणे : गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी आलेल्या मुसळधार पावसाने अनेक धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने पाणी टंचाईची चिंता मिटली. परंतु या सततच्या पावसामुळे ...

Video : Satish Patil : …पण, ‘ज्याच्या मनात ज्या यातना झाल्या, ते कसा तो विसरू शकेल ?

By team

जळगाव : भाजपमध्ये प्रवेश केला आहे मात्र तो पक्षाने जाहीर केला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे मात्र तो अध्यक्ष शरद पवार ...

बाळासाहेब असताना देशभरातील नेते…, आणि यांना दिल्लीत गल्लोगल्ली जावं लागतय : मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By team

मुंबई : बाळासाहेब असताना दिल्लीतील नेते त्यांच्याकडे यायचे. परंतू, आता मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतील गल्लोगल्ली फिरावं लागत आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला ...

दारोदार भटकणाऱ्या उद्धव ठाकरेंची अवस्था ‘ना घर का ना घाट का अशी! भाजपची खोचक टीका

By team

मुंबई : उद्धव ठाकरेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे, अशी खोचक टीका भाजपने केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव ...

Girish Mahajan : खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी देशमुखांनी काय काय केलं ?

जळगाव : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून काल ४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामविकास मंत्री ...

तोडगा निघाला! एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ

मुंबई । वेतन वाढीसह विविध मागण्यांसाठी ३ सप्टेंबरपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. एसटींची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसून ,आली.अशातच ...