महाराष्ट्र

तळोदा मेवासी उपवनसंरक्षक विभागात ‘त्या’ बिबट्यांचा मुक्काम वाढला

By team

तळोदा : तालुक्यातील काजीपुर शिवारात नरभक्षक बिबट्यांना पिंजरा लावून जेरबंद करण्यात तळोदा मेवासी वन विभागाला यश आले असले तरी या पिंजऱ्यातील तीन बिबट्यांना इतरत्र ...

तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या कारण तुम्ही खऱ्या अर्थाने समाजात… करण्याचा प्रयत्न करत आहात : फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

By team

यवतमाळ :  बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी शनिवारी काळ्या फिती बांधून आंदोलन केलं. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते यवतमाळ येथे लाडकी बहिण योजनेच्या ...

शक्ती कायदा मंजूर करून घेण्यासाठीही… ” : उपमुख्यमंत्री अजित पवार

By team

यवतमाळ : महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राज्य सरकार डोळ्यात तेल घालून बघत आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे. शनिवारी यवतमाळ येथे महिला सशक्तीकरण ...

प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात अमरावतीत भाजपाचा ‘जागर जाणीवेचा’!

By team

अमरावती : बदलापूर येथे झालेली दुर्दैवी घटना मानवतेला काळीमा फासणारी असून अशा घटना होऊ नयेत म्हणून भाजपातर्फे आज महाराष्ट्रभर ‘जागर जाणिवेचा’ हे अभियान राबविण्यात ...

धक्कादायक : पिंपरी चिंचवडमध्ये १२ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ , पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

By team

पुणे : देशात महिलांवरील लैंगिक छळाच्या घटना थांबत नाहीत. ताजी घटना महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमधील आहे, जिथे एका पीटी शिक्षकाने १२ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार ...

महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण आणि जातीयवादाला शरद पवारच जबाबदार : राज ठाकरे

By team

नागपूर : फोडाफोडीचं राजकारण आणि जातीयवादाला केवळ शरद पवार जबाबदार आहेत, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरे यावेळी स्वबळावर विधानसभा ...

ब्रेकनंतर महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय ; आज जळगावसह अनेक जिल्ह्याना अलर्ट जारी

By team

जळगाव । अनेक दिवसाच्या ब्रेक नंतर आता राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. काल शुक्रवारी जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यानंतर आज ...

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मविआ ने घेतला महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे!

By team

मुंबई : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर शरद पवारांनी उद्या महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता काँग्रेसनेही याबाबत आपली भूमिका ...

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, शरद पवारांकडून बंद मागे घेण्याचे आवाहन

By team

मुंबई : उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदबाबत दिलेल्या निर्णयानंतर आता शरद पवारांनी संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्या, असे आवाहन केले आहे. कोणत्याही पक्षाला ...

उद्याचा बंद बेकायदेशीर! बंद केला तर कारवाई होणार!

By team

मुंबई : कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही. बंद केला तर कारवाई होणार, असे आदेश हायकोर्टाने दिले आहे. महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र ...