महाराष्ट्र
मुख्यमंत्री ताफ्यातील पालकमंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविल्याने उडाला गोंधळ
नाशिक : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. ...
लक्ष्मण हाकेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया,पहा काय म्हणाले…
नाशिक : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शनिवारी आपले उपोषण मागे घेतले. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सध्या नाशिक दौऱ्यावर ...
जळगाव शहराच्या विकासाकरिता १६२ कोटींचा निधी द्या : आ. सुरेश भोळे यांची मागणी
जळगाव : शहरातील रस्ते व गटारी विकासासाठी १६२ कोटी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार सुरेश भोळे ...
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे उपोषण संपले ; राज्य सरकारने दिले लेखी आश्वासन
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपले उपोषण संपवले आहे. हाके दहा दिवसांपासून उपोषणाला बसले होते. आज त्यांनी पाणी पिऊन उपोषण संपवले.महाराष्ट्र सरकारच्या वतीने लक्ष्मण ...
वायकर यांच्या विजयाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे रवींद्र वायकर यांचा शपथविधी थांबवावा, असे आवाहन हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी लोकसभा महासचिवांना केले ...
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक
मुंबई : ओबीसी बांधवांच्या विविध मागण्या आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच राज्यात जालना आणि ...
तरुणाची १० लाखात फसवणूक ; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव : रेल्वेत नोकरी करत असलेल्या तरुणाची १० लाख ७४ हजार १९४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. या तरुणास वडिलांच्या नावे असलेली पॉलिसी ...
संजय राऊत यांनी शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यांचे केले खंडन ; अद्याप जागा वाटपाची चर्चा झाली नसल्याचे केले स्पष्ट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 100 जागा लढवू इच्छित आहे, परंतु शिवसेना-यूबीटी इतक्या जागा देण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसते. याबाबत शिवसेना-उबाठा ...
आगामी ५ दिवस राज्यात धो-धो पावसाचा इशारा ; जळगावात कशी राहणार स्थिती?
जळगाव । यंदा महाराष्ट्रात मान्सून वेळेपूर्वी दाखल होऊनही त्यानंतर पावसाला अनुकूल वातावरण नसल्याने पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणी थांबवली आहे. शेतकरी ...
काँग्रेस, उद्धव आणि पवार एकत्र विधानसभा निवडणूक लढवणार ?
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीचे नेते उत्साहात आहेत. काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांनी एकत्र विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा ...