महाराष्ट्र

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एआयचा उपयोग करणार : देवेंद्र फडणवीस

By team

मुंबई : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच एखादा गुन्हा सोडवणे याकरिता मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा उपयोग होणार आहे. त्यासाठी आम्ही एका ...

“वरळीत बिनशर्त पाठिंबा दिल्यानेच मुलगा आमदार “;अमित ठाकरेंनी कोणावर केला पलटवार ?

By team

मुंबई : वरळीत राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने त्यांचा मुलगा आमदार झाला. तेव्हा त्यांना काहीही वाटलं नाही, असा पलटवार मनसे नेते अमित ठाकरे यांनी ...

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक : प्रभारीपदी गिरीश महाजनांची नियुक्ती

By team

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून प्रत्यक्ष मतदान २६ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन ...

त्यावेळी आक्षेप का नाही घेतला ? परबांनी रडीचा डाव खेळू नये !

By team

मुंबई : अनिल परब यांनी रडीचा डाव खेळू नये, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. उबाठा गटाचे नेते आणि मुंबई पदवीधर ...

Eknath Khadse : खडसेंचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा… प्रवेशाचा मुहूर्त कधी ?

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं, पण त्यांचा अद्यापही प्रवेश झालेला नाही, त्यामुळे खडसेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त का ...

पालकमंत्र्यांच्या हस्ते जळगाव-मुंबई विमान सेवेला प्रारंभ

By team

जळगाव, मुंबई प्रतिनिधी :  जळगाव विमानतळावरून गोवा, हैद्राबाद आणि पुणे नंतर आता जळगाव -मुंबई अशी हवाई सेवा गुरुवार, २० जूनपासून सुरू झाली आहे. जिल्ह्याचे ...

‘उद्धवांनी बाळासाहेबांचा विश्वासघात केला’ ; संजय शिरसाट यांचा आरोप

By team

लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. महायुतीला आपल्या पराभवाची चिंता असतानाच, आगामी विधानसभेत अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. इकडे शिवसेना नेते ...

मोठी बातमी ! जळगाव जिल्ह्यात ‘मविआ’ला खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत प्रवेश

भडगाव : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला जळगाव जिल्ह्यात मोठी गळती लागली आहे. अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात भडगाव ...

एकाने चालाखीने मालकाचे पैसे चोरले, दवाखान्यात जाण्याच्या बहाण्याने काढला पळ..

By team

नागपूरच्या बजाज नगर भागातील एका गार्डन रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याच हॉटेलच्या कॅश काउंटरमधून पैसे चोरून धुमाकूळ घातला. ज्या कर्मचाऱ्याने कॅश काउंटरमधून रोकड चोरली त्या कर्मचाऱ्याचे ...

‘त्यांचे’ समाधान होत नसेल, तर आम्ही काय करणार ? : ना.गिरीश महाजन

By team

पुणे : मागील वर्षभरात मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी उपोषण आंदोलन केले. मराठा आरक्षणाकरिता राज्य सरकारने सर्व काही केले आहे. मराठा समाजाला तत्कालीन मुख्यमंत्री ...