महाराष्ट्र
‘मी सुट्टी घेतली माफी मागतो, पण आता…’; उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांची माफी का मागितली ?
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवसेना भवनात राज्यभरातील २८८ विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने विधानसभा संपर्क प्रमुखांकडून माहिती ...
जळगावच्या मान्सूनबाबत हवामान खात्याकडून महत्वाची अपडेट ; वाचा काय आहे
जळगाव । महाराष्ट्रात वेळेआधी दाखल झालेला मान्सून जळगाव जिल्ह्यात कधी पोहोचेल याची प्रतीक्षा लागली आहे. मात्र अशातच हवामान खात्याने महत्वाची माहिती आहे. जळगावात मान्सूनने ...
सावधान ! पेट्रोल पंपावर मोबाइल काढताच पेटली दुचाकी, व्हिडिओ व्हायरल
छत्रपती संभाजीनगर : नगर महामार्गावरील पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल टाकताना दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना नुकतीच घडली. घटनेनंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने आणि संबंधित दुचाकीस्वाराने ...
हरियाणा-दिल्ली नंतर महाराष्ट्रातही इंडिया आघाडीत फूट ?
हरियाणा आणि दिल्लीतील पराभवासाठी काँग्रेसला जबाबदार धरत आम आदमी पक्षाने आगामी विधानसभा निवडणुका एकट्याने लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ही युती लोकसभा निवडणुकीपर्यंतच होती, ...
महायुतीत पडणार चौथा वाटा ? ‘राज’कीय संघर्ष अटळ? विधानसभेला मनसेला हव्यात ‘इतक्या’ जागा ?
लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी 20 जागांची मागणी केली आहे. यामध्ये मुंबई आणि एमएमआर परिसरातील जागांची संख्या जास्त आहे. राज्याच्या ...
काँग्रेस आणि ठाकरे गटात सर्व काही ठीक तर आहे ना ? नाना पटोले म्हणाले ‘उद्धव यांनी फोन उचलला नाही’
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसला सर्वाधिक १३, ठाकरे गटाला 9 तर शरद पवार गटाला 8 जागा मिळाल्या. या निवडणुकीनंतर महाविकास ...
भाविकांच्या बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा : विश्व हिंदू परिषद जळगाव शाखेची मागणी
जळगाव : जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू भाविकांच्या बसवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात केंद्र सरकारला कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी विश्व हिंदू परिषद जळगाव ...
रामनगरीच्या सुरक्षेत होणार वाढ….अयोध्येची सुरक्षा एनएसजी कमांडो च्या हाती : ब्लॅक कॅट कमांडो तैनात
एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) हब रामनगरीमध्ये बांधण्यात येणार आहे. दहशतवादाचा धोका आणि त्याचा सामना कसा करायचा याबाबत केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. अयोध्येत ...
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस, मराठ्यांनी एकजूट कायम ठेवण्याचे केले आवाहन
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाकरिता स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. परंतु, मराठा समाजाला ओबीसीअंतर्गत ...
घरातून बाहेर पडताना छत्री घेऊन जा! आज तुमच्या जिल्ह्यातील पावसाची स्थिती जाणून घ्या
मुंबई । मान्सून आता हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात व्यापत असून यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. गेल्या आठवड्याभरापासून जळगावसह राज्यातील विविध जिल्ह्यात पाऊस ...