महाराष्ट्र
मनोज जरांगे पाटील यांचा उपोषण इशारा ; पोलिसांनी नाकारली परवानगी
जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आजपासून पुन्हा उपोषण करणार आहेत. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठा संघर्ष उभारला आहे. ...
सुप्रिया सुळेंचे अजित पवारांना आव्हान, आता कोठून लढवणार निवडणूक ?
लोकसभा निवडणुकीत अनेक लढती महत्त्वाच्या ठरल्या आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते, कारण येथून शरद ...
बरं झालं शिवरायांच्या काळात गांधी नव्हते, अन्यथा ….. संपले असते : शरद पोंक्षे
‘घर वापसी’चे विचार हे संघाचे किंवा भाजपचे नाहीत, शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांसह अनेकांना हिंदू धर्मात परत आणलं होतं असं ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले. ...
मोठी बातमी : राजीनाम्याच्या तयारीत असलेले फडणवीस अजित पवारांच्या भेटीला, दिल्लीत हालचाली वाढल्या
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय गणितं बदलतील अशी चर्चा होती. विशेष म्हणजे त्याच दिशेने आता घडामोडी घडत तर नाहीत ना? अशी चर्चा आता ...
एनडीएच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले….
भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच सरकार येणार हे स्पष्ट आहे. आज एनडीएची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. या बैठकीला ...
Assembly Elections : मुक्ताईनगर मतदारसंघात विधानसभेलाही श्रीराम पाटील ?
Muktainagar Assembly : विधानसभेची निवडणूक लांब असली तरी लोकसभेची निवडणूक ही त्याचीच रंगीत तालीम होती. लोकसभेच्या निवडणुकीत रावेर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी ...
लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयश का आले? राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याचा खुलासा
सध्या जरी राज्यात भाजपच्या विरोधात वातावरण दिसत असले तरी विधानसभेला मात्र आम्ही मोठा पक्ष असणार आहे, अशी कबुली राज्यातील बड्या नेत्याने दिली आहे. मुंबई ...
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी परवानगी नाकारली…..
जालना: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमरण उपोषण करुन राज्यभरात रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मनोज जरांगे हे ...
एनडीए सरकारच्या मंत्रिपदाची वाटाघाची सुरु ; कोणाला कोणती खाती मिळणार?
नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले. एनडीए आघाडीकडून ...
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार,काय आहे कारण .
मुंबई – विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात अभिजित पानसेंना उमेदवारी देऊन प्रचारालाही सुरुवात करणाऱ्या मनसेने निवडणुकीतून ...