महाराष्ट्र
शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकरांना अभिवादन
नंदुरबार : येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 141 व्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजनाने अभिवादन करण्यात आले. शहरातील बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर ...
घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करा; कृषी विभागाचे आवाहन
नंदुरबार : कृषी विभागातर्फे निमगांव येथे खरीप हंगाम पुर्व मार्गदर्शनपर बियाणे उगवण क्षमता तपासणी व बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्यात आले. शेतकर्त्यांनी घरच्या बियाण्याची उगवण क्षमता ...
“यावरही भ्रष्टलेख लिहा”मल्लिकार्जुन खरगेंचा व्हिडीओ ट्विट करत बावनकुळेंचा राऊतांना खोचक सल्ला.
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. आता लोकसभा निवडणूक संपल्यानंतर काही महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्ष ...
50 वर्षीय महिला पोलीस अधिकाऱ्याने केले एव्हरेस्ट सर; राज्यातील पहिल्याच महिला अधिकारी
श्रीरामपूर : ५० वर्षीय महिला पोलीस अधिकाऱ्याने जगातील सर्वोच्च शिखर असणारे माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केलाय. हा विक्रम करणारी ती महाराष्ट्र पोलीस दलातील ...
कापसाच्या विशिष्ट वाणांची जादा दराने विक्री केल्यास कठोर कारवाई
नंदुरबार : कापूस बियाण्याच्या विशिष्ट वाणांची जादा दराने विक्री केल्यास जिल्हा कृषी विभाग कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.नंदुरबार जिल्ह्यात खरीप २०२४ ...
विधानसभा निवडणुकीच्या तयारीस प्रारंभ ; दिवाळीपूर्वी ‘या’ तीन राज्यात होईल मतदान ?
देशात लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. यंदा ही निवडणूक दीड ...
दहावीचा निकाल जाहीर ; कोकण विभागातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल नुकताच जाहीर केला.याप्रसंगी मंडळाच्या सचिव ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख यांचे मोठे वक्तव्य, वाचा काय म्हणाले शरद पवार
जुलै 2023 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आणि भाजपसोबत जाण्याचा आणि सरकारचा भाग बनण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार ...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालकांना विशेष आवाहन, ‘स्वातंत्र्याच्या नावाखाली मनमानी होऊ देऊ नका’
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोर्श दुर्घटनेच्या संदर्भात सांगितले की, अल्पवयीन कायद्यानुसार, अल्पवयीन व्यक्तीने चूक केली तरी प्रथम त्याच्या पालकांवर कारवाई केली जाते, ...
मोठी बातमी! नाशिकमध्ये सोने व्यापाऱ्याच्या घरात सापडला ‘इतक्या’ कोटींची खजिना, रोकड, ९० कोटींची मालमत्ता जप्त
नाशिक: महाराष्ट्रातील नाशिकमध्ये आयकर विभागाच्या पथकाने सोन्याच्या व्यापाऱ्याच्या अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या ...