महाराष्ट्र

जळगावात टंचाईची दाहकता, टँकरची शंभरी पार

By team

जळगाव : गेल्या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहीत होउ शकले नाहीत, परिणामी परिसरातील विहीरी व जलाशयांची पातळी देखील खालावलेली आहे. ...

बॉयलरचा स्फोट झाल्याने फॅक्टरीत भीषण आग, कामगार आत अडकले; आठ जखमी

ठाणे जिल्ह्यातील ओमेगा केमिकल फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट झाल्याने कारखान्यात भीषण आग लागली. स्फोटानंतर अनेक कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर आतापर्यंत ...

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

By team

नागपूर :  जिल्ह्यातील मौदा शहरात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वंश ...

दुष्काळात उपाययोजना करण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथिल करावी : मुख्यमंत्री शिंदे

By team

महाराष्ट्रातील दुष्काळाचे कारण देत महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाला राज्यातील आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू ...

उद्धव ठाकरेंची ‘ती’ पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात ; निवडणूक आयोग करणार तपासणी

By team

मुंबई: महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या दिवशी उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते. यावर निवडणूक ...

पुणे पोर्श कार अपघात: ‘मत मिळवण्यासाठी…’ या राहुल गांधींच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रहार

By team

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर टीका केली. मुंबईत पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अशा विधानांनी ...

भीक मागून जमवली लाखोंची संपत्ती ; मग तिच्या सोबत घडले असे काही..

By team

मुंबई : मुंबईतील सर्वात श्रीमंत भिकाऱ्यांपैकी एक असलेल्या शांताबाई कुराडे या आता राहिल्या नाहीत. गेल्या आठवड्यात त्यांची हत्या झाली होती. मालाड पश्चिम येथील चिंचोली ...

त्यांच्या आंदोलनाचा मला फटका , असे का म्हणाले महादेव जानकर

By team

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाचा काही प्रमाणात आपणास फटका बसला असल्याचे मत महायुतीचे परभणीचे लोकसभा मतदार संघातील उमेदवार ...

‘या’ तारखेला लागणार महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल? शिक्षणमंत्र्यांनी सांगितली तारीख

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आला. यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार ...

महाराष्ट्रात निवडणुका संपताच अजित पवारांच्या गटामध्ये खळबळ उडाली, घेतला हा मोठा निर्णय

By team

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गट पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आला आहे. 27 रोजी सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार ...