महाराष्ट्र

खासदार नवनीत राणा यांची काँग्रेसवर टीका

By team

काँग्रेस पक्षाने मागील ७५ वर्षांपासून सामान्य नागरिकांना विकासापासून वंचित ठेवले असल्याची टीका खासदार नवनीत राणा यांनी केली. त्या शनिवारी महायुतीचे जालना लोकसभा मतदार संघातील ...

अभिनेते सतीश जोशी यांचे निधन

By team

मुंबई:  अभिनेते सतीश जोशी यांचे निधन झाले आहे.  रंगोत्सवाच्या रंगमंचावरच  सतीश  जोशी यांनी शेवटचा श्वास घेतला. यासंदर्भात त्यांचे मित्र अभिनेते राजेश देशपांडे यांनी नुकतीच ...

धक्कादायक! महाराष्ट्रात कोविड-19 चे ‘या’ शहरात नोंदी,

By team

मुंबई : महाराष्ट्रात कोविड-19 उप-प्रकारचे 91 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. हे Covid-19 Omicron चे सब-व्हेरियंट KP.2 आहे. अनेक देशांमध्ये याची प्रकरणे समोर येत ...

महाराष्ट्रातील 11 जागांवर प्रचार थांबला

By team

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील (चौथ्या टप्प्यातील मतदान) 13 मे रोजी लोकसभेच्या 11 जागांवर मतदान होणार आहे. निवडणुकीच्या ४८ तास अगोदर नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, ...

अरविंद केजरीवाल यांना SC कडून जामीन मिळाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, ‘भारत…’

By team

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. यावर आता शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार म्हणाले, ...

तर आपण सर्वानी मनोज जरांगे पाटलांना सहकार्य करावे : शरद पवार

By team

बीड : मनोज जरांगे पाटील जर शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे येत असतील, तर आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद ...

भाकरी खायची भारताची अन् चाकरी करायची पाकिस्तानची, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

By team

मुंबई : निवडणूक आल्यावर काँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत. ‘काँग्रेसचा हाथ पाकिस्तान के साथ’, हे सिद्ध झाले आहे. भाकरी खायची भारताची अन् ...

फडणवीस यांनी पवार-ठाकरे यांना मोदींनी दिलेल्या ऑफरबाबत केला ‘हा’ खुलासा

By team

पुणे : “मोदी यांनी कुठेलीही ऑफर दिली नव्हती. पवारसाहेबांचं आजपर्यंत तुम्ही राजकारण पहिले तर त्यांचा पक्ष कमजोर होतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि ...

बारामतीच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा, ‘विरोधकांना कोणी नाही…’

By team

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या जागेबाबत सांगितले की, ही जागा महायुती जिंकणार आहे. ते म्हणाले की, विरोधकांकडे देशासाठी व्हिजन नाही आणि ...

शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या ‘त्या’ विधानाने राजकीय खळबळ

By team

मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर-पश्चिम मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचे वक्तव्य समोर आले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे ...