महाराष्ट्र
सागरी सुरक्षा हा महत्वाचा विषय लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करावी; प्रविण दरेकर
मुंबई: सागरी सुरक्षा हा महत्वाचा विषय असून गतीने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी. जरी ते चालक टेक्निकल असले तरी त्यांचे अधिकार असलेले ...
महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण नेमकं कसं राहिल; जळगावात किती टक्के पडणार पाऊस?
पुणे/जळगाव । हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाने सरासरीही गाठली नाहीय. यामुळे आता जुलै महिन्याच्या मान्सून पावसाकडे ...
टीम इंडिया मुंबईत पोहोचण्यापूर्वी पावसाचा इशारा, कसा होणार रोड-शो ?
हवामान खात्याने २४ तासांत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईतही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळपासूनच अनेक भागात आकाश ढगाळ ...
काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिल्याने बड्या नेत्याचा राजीनामा
मुंबई : विधानपरिषद निवडणूकीसाठी काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमधील नाराजीनाट्य पुन्हा एकदा पुढे आलं आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे नाराज झालेल्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे ...
वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे आता उबाठा गटाच्या वाटेवर!
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे उबाठा गटात प्रवेश करणार आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. वसंत मोरे गुरुवारी उद्धव ठाकरेंची ...
विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री, या मंत्र्याने केला दावा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांकडून वक्तव्ये जोरात सुरू झाली आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर राहतील, असा दावा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील ...
गुप्त पैशाच्या लोभापायी चालली होती अघोरी पूजा, मानवी बळी, मग…
कोल्हापूर : जिल्ह्यातील कौलव (राधानगरी) गावातील मानवी बलिदानामागील कारण असे आहे की ऐकून तुम्हाला धक्का बसेल. गावातील एका वस्तीच्या घरात चार ते पाच फूट ...
स्मार्ट मीटर आणि अटल सेतूवरून विरोधकांच्या फेक नरेटीव्हची फडणवीसांकडून पोलखोल
मुंबई, दि.३ : प्रतिनिधी महावितरणकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरवरून आणि अटल सेतूवर भेगा पडल्याबाबत विरोधकांकडून खोटा प्रचार करण्यात आला. या खोट्या प्रचाराची राज्याचे उपमुख्यमंत्री ...
MLC Election : काँग्रेसची खरी कसोटी, कोणाच्या कमांडरला देणार साथ ?
मुंबई : विधानपरिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा राजकीय बुद्धिबळाचा पट बसू लागला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने ओबीसी चेहऱ्यांना विधान परिषदेत उतरवून राजकीय समीकरणे ...
दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
मुंबई : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास ...















