महाराष्ट्र
उद्याचा महाराष्ट्र बंद कसा असेल? उद्धव ठाकरेंनी सांगितले काय बंद काय सुरु राहणार?
मुंबई ।बदलापूर येथील एका शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरात मोर्चे आंदोलन केली जात आहे. यातच बदलापुरातील घृणास्पद घटनेच्या ...
केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेच्या निर्णयावर शरद पवारांनी उपस्थिती केली शंका, म्हणाले..
पुणे । विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. मात्र अशातच ...
कोलकाता व बदलापूरनंतर कोल्हापूर हादरलं! दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या
कोल्हापूर : कोलकात्यामध्ये डॉक्टर महिलेची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर राज्यात बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली ...
बदलापूर घटना : उच्च न्यायालयाने पोलिसांवर ओढले ताशेरे, काय आहे कारण
मुंबई : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने एफआयआरसह तपासाशी संबंधित सर्व कागदपत्रे मागवली आहेत. अल्पवयीन मुलींचे जबाब नोंदवले आहेत का, अशी ...
आंदोलनानंतर एमपीएससीची मोठी घोषणा, विद्यार्थ्यांनी…
आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत. यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ...
त्यांना कोण मारणार, त्यांच्यापासून कोणाला धोका – झेड प्लस सुरक्षेवरून नितेश राणेंचा ‘यांना’ टोला
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी तेथे राजकीय पेच वाढला आहे. दरम्यान, बुधवारी केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र ...
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त जळगाव शहरातील पर्यायी मार्गात तात्पुरता बदल
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवार २५ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय लखपती दीदी कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाकरिता जळगाव विमानतळ समोरील इंडस्ट्रीयल पार्क येथे येणार आहेत. ...
बदलापूर प्रकरण : ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे वक्तव्य, म्हणाले, माझे मतही ‘फाशी’
मुंबई : बदलापूर येथे अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याच्या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी याबाबत निवेदन जारी केले ...
पाण्याचे शाश्वत स्रोत निश्चित करुन कामे मार्गी लावा, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
मुंबई : जत 29 गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 205 कोटी रुपये उपलब्ध असून पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे मार्गी लावा. जलजीवन मिशन ...















