महाराष्ट्र

‘उद्धवांनी बाळासाहेबांचा विश्वासघात केला’ ; संजय शिरसाट यांचा आरोप

By team

लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. महायुतीला आपल्या पराभवाची चिंता असतानाच, आगामी विधानसभेत अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. इकडे शिवसेना नेते ...

मोठी बातमी ! जळगाव जिल्ह्यात ‘मविआ’ला खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत प्रवेश

भडगाव : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला जळगाव जिल्ह्यात मोठी गळती लागली आहे. अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात भडगाव ...

एकाने चालाखीने मालकाचे पैसे चोरले, दवाखान्यात जाण्याच्या बहाण्याने काढला पळ..

By team

नागपूरच्या बजाज नगर भागातील एका गार्डन रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याच हॉटेलच्या कॅश काउंटरमधून पैसे चोरून धुमाकूळ घातला. ज्या कर्मचाऱ्याने कॅश काउंटरमधून रोकड चोरली त्या कर्मचाऱ्याचे ...

‘त्यांचे’ समाधान होत नसेल, तर आम्ही काय करणार ? : ना.गिरीश महाजन

By team

पुणे : मागील वर्षभरात मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी उपोषण आंदोलन केले. मराठा आरक्षणाकरिता राज्य सरकारने सर्व काही केले आहे. मराठा समाजाला तत्कालीन मुख्यमंत्री ...

महाराष्ट्र एटीएस प्रमुखपदी नवल बजाज यांची नियुक्ती

By team

वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज यांची महाराष्ट्र पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) ...

छगन भुजबळांसह हे आमदार अजित दादांना सोडणार ? रोहित पवार यांचा दावा

अजित पवार गटनेते छगन भुजबळ हे पक्षावर नाराज आहेत. राज्यसभेवर न पाठवल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच समता परिषदेने भुजबळ यांना ...

IMD Alert : आज महाराष्ट्रात कुठे-कुठे कोसळणार पाऊस? तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

जळगाव/पुणे । जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी मागल्या काही दिवसापासून पावसाने उघडीप दिली असून यामुळे शेतकरी चिंतेत आहे. जून निम्मा उलटला तरी अद्याप म्हणावा तास ...

गोव्यात १२ व्या वैश्विक हिंदू राष्ट्र मोहत्सवाचे आयोजन ; जळगाव जिल्ह्यातील २२ प्रतिनिधी होणार सहभागी

By team

जळगाव :   हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही बारावे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ...

महाराष्ट्रातील कांदळवन येथील निसर्गभिंतीला तडे…

By team

कांदळवने… समुद्र किंवा खाडीकिनार्‍यावर वसलेली आणि किनार्‍यांची एक संरक्षक भिंत म्हणून खंबीरपणे उभी असलेली एक नैसर्गिक परिसंस्था. किनारा आणि समुद्र यांच्या सीमेवर असलेली ही ...

दुर्दैवी ! शेतातले काम करून घराकडे जाणाऱ्या महिलांवर काळाचा घाला; पाच महिला जागीच ठार

शेतातून काम करून घराकडे निघालेल्या सात महिलांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पाच महिला जागीच ठार, तर दोन महिला गंभीर ...