महाराष्ट्र

“वैचारिक भिकेचे डोहाळे लागलेल्या उद्धव ठाकरेंना…”; केशव उपाध्येंची टीका

By team

मुंबई : अमित शहा भाजपाचे अध्यक्ष असतानाही अमित शहा भाजपाचे अध्यक्ष असतानाही चर्चेसाठी मातोश्रीवर आले होते. पण वैचारिक भिकेचे डोहाळे लागलेल्या उद्धव ठाकरेंना ते ...

उद्धव ठाकरेंवर मातोश्री सोडून राहूल गांधी आणि खर्गेंच्या दारी उभं राहण्याची वेळ!

By team

मुंबई : मातोश्री सोडून राहूल गांधी आणि खर्गेंच्या दारात उभं राहण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे, अशी टीका भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केली. उद्धव ...

पीएम किसान निधीचा पुढील हप्ता निघण्यापूर्वी करा ‘हे’ काम , नाहीतर अडकतील पैसे

By team

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमीन पडताळणी करणे ...

विधानसभा निवडणूक: मतदारांची संख्या वाढली, लाखोंनी मतदार वाढले, नवी यादी जाहीर

By team

मुंबई  : महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन सुधारित मतदार प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे.  यादीत ७.३ लाख मतदार वाढले आहेत. ...

मोठी बातमी ! माजी आमदार संतोष चौधरी कॉंग्रेसमध्ये करणार प्रवेश ? आठ दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून

Former MLA Santosh Chaudhary : राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. ...

लक्ष द्या ! झाड तोडत आहात , परवानगी घेतली का ? अन्यथा भरावा लागेल इतका दंड

By team

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी बुधवार 7 ऑगस्ट रोजी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत ...

महाराष्ट्राच्या ‘या’ शहरातून लोक होत आहेत गायब, एका महिन्यात 5 बेपत्ता…

By team

पुणे : जिल्ह्यातील  शिरूर तालुका सध्या चर्चेचा विषय बनला आहे. येथे महिनाभरात पाच जण अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे तणाव वाढला आहे. यामध्ये महिला, ...

सिद्धिविनायक मंदिराचा जीर्णोद्धार करणार, 500 कोटी रुपये खर्च करणार, मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्णय

By team

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. राज्यात मुख्य लढत काँग्रेस, शिवसेना यूबीटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी  आणि भाजप, शिवसेना ...

महाराष्ट्रात मोठे प्रशासकीय फेरबदल, सरकारने DCP-SP दर्जाच्या 16 अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या

By team

मुंबई : राज्य सरकारने मंगळवार ६ ऑगस्ट रोजी वरिष्ठ पोलिस अधिकारी दत्ता नलावडे यांच्यासह राज्यातील १६ उपायुक्त आणि पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ...

बांगलादेशात अडकले महाराष्ट्रातील विद्यार्थी, मुख्यमंत्री शिंदेंनी उचलले मोठे पाऊल

बांगलादेशात अशांततेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलले आहे. बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषत: अशांत भागात अडकलेल्या ...