महाराष्ट्र
लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयश का आले? राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याचा खुलासा
सध्या जरी राज्यात भाजपच्या विरोधात वातावरण दिसत असले तरी विधानसभेला मात्र आम्ही मोठा पक्ष असणार आहे, अशी कबुली राज्यातील बड्या नेत्याने दिली आहे. मुंबई ...
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी परवानगी नाकारली…..
जालना: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमरण उपोषण करुन राज्यभरात रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मनोज जरांगे हे ...
एनडीए सरकारच्या मंत्रिपदाची वाटाघाची सुरु ; कोणाला कोणती खाती मिळणार?
नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले. एनडीए आघाडीकडून ...
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार,काय आहे कारण .
मुंबई – विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात अभिजित पानसेंना उमेदवारी देऊन प्रचारालाही सुरुवात करणाऱ्या मनसेने निवडणुकीतून ...
दुर्दैवी ! जळगाव जिल्हयातील चार विद्यार्थ्यांचा रशियात मृत्यू; नेमकं काय घडलं ?
जळगाव : रशियात शिक्षणासाठी गेलेल्या जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चार विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी हे अमळनेर येथील ...
अजित पवारांच्या बैठकीला 5 आमदारांची गैरहजरी, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात चेंगराचेंगरीची अटकळ जोर धरू लागली आहे. शरदचंद्र पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी ...
यंदा संत तुकोबारायांची पालखी रथ ओढण्याचा मान ‘या’ बैलजोड्यांना मिळणार
देहू : दरवर्षी आषाढी वारी निमित्त राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. त्याच बरोबर त्यांच्यासोबत संतांचे पालखी रथ देखील जात असतात. बैलांच्या सहाय्याने या ...
अजित पवारांना महाराष्ट्रात मोठा धक्का ? आमदारांची स्वगृही परतण्याची तयारी..
2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षात भाजप महाराष्ट्रात विजयाचा दावा करत होता. त्या तुलनेत अत्यंत खराब कामगिरी केली ...
मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर ; आगामी चार दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस
जळगाव/पुणे । उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना हवामान खात्याकडून दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते तो मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर ...
ताशी ८५ किमी धावणारी तीन डब्यांची पहिली स्वदेशी मेट्रो पुण्यात दाखल
पुणे, दि.५ : हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन ३ या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीची गती ...














