महाराष्ट्र
Piyush Goyal : अमित शहांवर खोटे आरोप, शरद पवारांनी माफी मागावी
अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याबद्दल शरद पवारांनी देशाची माफी मागावी. ममता बॅनर्जी आणि NITI आयोगाच्या बैठकीबाबत पीयूष गोयल म्हणाले की, ममता बॅनर्जी आणि ...
पोट अन् पाठीवर हल्ले, फाटलेले कपडे आणि चिरडलेला चेहरा; यशश्रीसोबत नेमकं काय झालं ?
नवी मुंबईतील उरणमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यशश्री शिंदे या तरुणीची ...
JNPT मध्ये पहिली कृषी-निर्यात सुविधा
पनवेल : भारताची कृषी-निर्यात आणि आयातविषयक क्षमता यांमध्ये अधिक वाढ करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण कार्य हाती घेत केंद्रीय बंदरे, नौवहन तसेच जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ...
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील आधुनिक औरंग्या : नितेश राणेंची सणसणीत टीका
मुंबई : उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील आधुनिक औरंग्या आहेत, अशी सणसणीत टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे. औरंगजेबाचे तंतोतंत गुण ठाकरेंनी घेतले असल्याचेही ...
स्वबळाचा नारा देणाऱ्या मनसेचा विधानसभेसाठी पहिला उमेदवार ठरला!
पुणे : पदाधिकारी मेळाव्यात बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. मनसे विधानसभेच्या २२५ ते २२५ जागा लढवणार ...
ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोन्यात 6700 रुपयांची, तर चांदीत 13000 हजार रुपयांनी घट
मुंबई । या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीने ग्राहकांना मोठा दिलासा आहे. केंद्र सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यावरून 6 टक्क्यापर्यंत ...
खासदार नारायण राणेंचं राज ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाले की, विधानसभा निवडणुका..
मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी शुक्रवार 26 जुलै रोजी आगामी विधानसभा निवडणुकीसह अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ...
“काँग्रेस-राष्ट्रवादीने बिस्कीट फेकल्यानंतर…”; नितेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोल
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बिस्कीट फेकल्यानंतर तुमची काय अवस्था झाली याबद्दल भूमिका स्पष्ट करा, असा हल्लाबोल भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांवर ...
‘त्या’ लोकांवर एमपीडीएपेक्षाही कठोर कायदा राज्यात करावा लागेल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई । दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. भेसळ करणाऱ्यांविरोधात एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र ...
सरकार ४४ लाख शेतकर्यांचे वीज देयक भरणार , ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज’ योजनेची घोषणा
मुंबई : महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४’ ची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपाना पूर्णत: विनामूल्य वीज पुरवली जाणार ...















