महाराष्ट्र
Ayush Prasad : उमेदवार, प्रतिनिधी व कार्यकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; वाचा काय म्हणाले आहेत ?
जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी शनिवार, १ जून रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर ४ तारखेला निकाल लागणार आहेत. दरम्यान, जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ...
आर बी आय ला मोठं यश! ब्रिटनहून परत आणलं तब्बल ६,२७,९०,४५,००,००० किंमतीचं सोनं; महाराष्ट्रात कोठे ठेवणार हा राष्ट्रीय खजिना
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने ब्रिटनमधून १०० टनाहून अधिक सोनं परत आणलं आहे आणि ते आपल्या राखीव निधीमध्ये हस्तांतरित केलं आहे. बिझनेस टुडेने दिलेल्या ...
जून महिन्यात शेअर बाजार राहणार सलग तीन दिवस बंद;जाणून घ्या कारण काय..
मुंबई : अनेकजण शेअर बाजारात पैसे गुंतवणून भरपूर पैसे कमवातात. आठवड्यात एकूण पाच दिवस शेअर दिवस चालू असतो. या पाच दिवसांत कशा प्रकारे पैसे ...
पुण्यात 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गडण्याचा प्रयत्न,30 जणांनी जेसीबीतून अंगावर टाकली माती
पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून २२ वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली ...
औरंगजेबाने तोडलेली मंदिरे पुन्हा बांधणी पासून ते महिलांची सेना बनवण्यापर्यंत..’, महाराणी अहिल्याबाईंची प्रेरणादायी कहाणी
३१ मे रोजी महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली जाते. अहिल्या यांचा जन्म १७२५ मध्ये अहमदनगरमधील चौंडी गावात झाला. गावातील आदरणीय व्यक्तीमत्व असलेल्या ...
सौर ऊर्जेने झळकणार रेल्वेस्थानके; जळगाव, भुसावळसह 22 स्थानकांचा समावेश
भारतीय रेल्वे सेवेत सर्वच रेल्वेस्थानके ही सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, भुसावळ विभागातील २२ रेल्वेस्थानकांवर सौर ऊर्जा सिस्टिमचा उपयोग करून विजेचा ...
सावधान ! तुम्हीही पहिली आहे का अशी जाहिरात, वाचा काय आहे प्रकरण…
नागपूर : नागपूर पोलिसांनी 25 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह चार जणांना अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. राहुल वासुदेव ठाकूर (३१) ...
जितेंद्र आव्हाड मनोविकृत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ; ना. गुलाबराव पाटील
जळगाव : जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती लिहिले पोस्टर्स फाडत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरप फोटो फाडल्याने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मंत्री गुलाबराव ...
‘मला मान्य नव्हते, पण…’ डॉ. श्रीहरी हळनोरचा मोठा खुलासा
पुण्यात १९ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलीस रोज नवनवीन खुलासे करत आहेत. तपासात सहभागी असलेल्या पोलिस पथकाने ...
पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मोबाईल ॲपचा केला वापर, अखेर सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील तिघांना अटक
अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर १४ एप्रिल रोजी गोळीबार झाला होता. त्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी चौघांना अटक केली होती. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा ...















