महाराष्ट्र
Lok Sabha Elections : होऊ दे खर्च… कुणाचा खर्च सर्वाधिक, महायुती की मविआ ?
जळगाव : लोकसभा निवडणुकीची जळगाव व रावेरसह महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांसाठी मतदान प्रक्रिया आता संपली आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान घेण्यात आले. त्यात जळगाव ...
प्रतिक्षा संपली ! दहावीचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार; बोर्डाकडून घोषणा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार ...
पुण्यापाठोपाठ नागपुरातही अनियंत्रित कारने तिघांना चिरडले
नागपूर : महाराष्ट्रात वेगाचा कहर काही थांबत नाही. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणानंतर आता नागपुरातही अनियंत्रित कारने एका लहान मुलासह ३ जणांना धडक दिली. ही ...
पुणे पॉर्श दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, ‘या प्रकरणी…’
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये रविवारी पहाटे पोर्श कार चालवणाऱ्या अल्पवयीन चालकाने मोटारसायकलवरून जात असलेल्या दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांना चिरडले आणि त्या दोघांचा मृत्यू झाला. तरुण मद्यधुंद अवस्थेत ...
पुण्यातील अपघाताला नवा ट्विस्ट; बिल्डरचा मुलगा नव्हे, ड्रायव्हर चालवत होता कार !
पुणे पोर्शे दुर्घटनेप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे आणि दावे समोर येत आहेत. आतापर्यंत बिल्डरचा अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचे बोलले जात होते, मात्र आता या ...
जळगावात टंचाईची दाहकता, टँकरची शंभरी पार
जळगाव : गेल्या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहीत होउ शकले नाहीत, परिणामी परिसरातील विहीरी व जलाशयांची पातळी देखील खालावलेली आहे. ...
बॉयलरचा स्फोट झाल्याने फॅक्टरीत भीषण आग, कामगार आत अडकले; आठ जखमी
ठाणे जिल्ह्यातील ओमेगा केमिकल फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट झाल्याने कारखान्यात भीषण आग लागली. स्फोटानंतर अनेक कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर आतापर्यंत ...
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
नागपूर : जिल्ह्यातील मौदा शहरात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वंश ...
दुष्काळात उपाययोजना करण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथिल करावी : मुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्रातील दुष्काळाचे कारण देत महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाला राज्यातील आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू ...
उद्धव ठाकरेंची ‘ती’ पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात ; निवडणूक आयोग करणार तपासणी
मुंबई: महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या दिवशी उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते. यावर निवडणूक ...













