महाराष्ट्र
पदासाठी उद्धव ठाकरेंची वैचारिक निष्ठेला तिलांजली: उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा हल्लाबोल
महाराष्ट्र: उद्धव ठाकरे यांना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचे होते. मात्र, बाळासाहेबांनी ते होऊ दिले नाही. त्यांनी मुख्यमंत्रिपद मिळविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात वैचारिक निष्ठेला ...
औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का ?
महाराष्ट्र : जेव्हा आम्ही महाविकास आघाडीत होतो, तेव्हा सावरकरांविरुद्ध काँग्रेसने अपशब्द वापरले, त्यावेळी हिंदुत्वाच्या नावावर मते मागणारे गप्प बसले होते. त्यांना सावरकर नको औरंगजेब ...
आई नाही तू वैरणी! चोरी करायला पाठवण्यापूर्वी ती करायची असे काही की… वाचून धक्काच बसेल
मुंबईत चोरीच्या अनेक घटना करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराने अटकेनंतर पोलिसांच्या चौकशीत उघड केले आहे की, त्याची आई त्याला गुन्ह्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी अंमली पदार्थांचे सेवन ...
खासदार नवनीत राणा यांची काँग्रेसवर टीका
काँग्रेस पक्षाने मागील ७५ वर्षांपासून सामान्य नागरिकांना विकासापासून वंचित ठेवले असल्याची टीका खासदार नवनीत राणा यांनी केली. त्या शनिवारी महायुतीचे जालना लोकसभा मतदार संघातील ...
अभिनेते सतीश जोशी यांचे निधन
मुंबई: अभिनेते सतीश जोशी यांचे निधन झाले आहे. रंगोत्सवाच्या रंगमंचावरच सतीश जोशी यांनी शेवटचा श्वास घेतला. यासंदर्भात त्यांचे मित्र अभिनेते राजेश देशपांडे यांनी नुकतीच ...
धक्कादायक! महाराष्ट्रात कोविड-19 चे ‘या’ शहरात नोंदी,
मुंबई : महाराष्ट्रात कोविड-19 उप-प्रकारचे 91 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. हे Covid-19 Omicron चे सब-व्हेरियंट KP.2 आहे. अनेक देशांमध्ये याची प्रकरणे समोर येत ...
महाराष्ट्रातील 11 जागांवर प्रचार थांबला
महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील (चौथ्या टप्प्यातील मतदान) 13 मे रोजी लोकसभेच्या 11 जागांवर मतदान होणार आहे. निवडणुकीच्या ४८ तास अगोदर नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, ...
अरविंद केजरीवाल यांना SC कडून जामीन मिळाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, ‘भारत…’
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. यावर आता शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार म्हणाले, ...
तर आपण सर्वानी मनोज जरांगे पाटलांना सहकार्य करावे : शरद पवार
बीड : मनोज जरांगे पाटील जर शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे येत असतील, तर आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद ...
भाकरी खायची भारताची अन् चाकरी करायची पाकिस्तानची, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
मुंबई : निवडणूक आल्यावर काँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत. ‘काँग्रेसचा हाथ पाकिस्तान के साथ’, हे सिद्ध झाले आहे. भाकरी खायची भारताची अन् ...














