महाराष्ट्र
‘उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं पाहिजे’, असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
जळगाव : मोदीजी कधीही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करू शकत नाही. त्यांनी वारंवार सांगितले आहे की हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरता त्या ठिकाणी आदर्शच ...
Breking News: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला!
पुणे : शुक्रवारी रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी ती १० मे ला पूर्ण झाली असून, आज या ...
नाशिकमधील पंतप्रधान मोदींच्या सभेचा ठरला मुहूर्त
नाशिक: दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी सभा घेणार आहेत. बसवंत येथील कांदा मार्केटच्या मैदानावर दुपारी अडीच वाजता ही ...
महाराष्ट्रात आगामी चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचा इशारा, कुठे कुठे कोसळणार पाऊस?
मुंबई/जळगाव : सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकत असून असह्य करणाऱ्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र आता राज्यातील नागरिकांना लवकरच उकाड्यापासून दिलासा ...
‘देशद्रोही’ या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव गटाला चोख प्रत्युत्तर दिले, ‘त्यांनी पाप केले आणि…’
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी स्वतःला “देशद्रोही” म्हणवून घेण्याच्या प्रश्नाला उत्तर दिले आणि शिवसेना नेत्यांनी त्यांच्यावर लावलेल्या “मेरा बाप चुराया है, ...
‘दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलं हे…’, ठाकरे गटानंतर आता शिंदे गटही मैदानात
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, काही पक्षांसाठी ही लोकसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई बनली आहे. त्यामुळे प्रत्येक एका मतदारसंघात विजय महत्त्वाचा बनला आहे. पराभव परवडणारा ...
‘माझ्यासोबत माझी आई आहे’, अजित पवारांनी अमिताभ यांच्या संवादाची पुनरावृत्ती का केली ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार आई आणि पत्नीसोबत मतदानासाठी आले होते. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, ...
विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच ...
डॉ. हिना गावितांना मत म्हणजेच मोदींना मत; शिरपूरातून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
शिरपूर : ही निवडणूक गल्लीची नव्हे दिल्लीची आहे. गरिबांचे कल्याण करण्याबरोबरच राष्ट्र सुरक्षेचे धोरण राबवणारे नरेंद्रजी मोदी यांच्या हाती आपल्याला पुन्हा सत्ता द्यायची आहे. ...















