महाराष्ट्र

Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पावर विरोधकांचा आरोप; अर्थमंत्री अजित पवार थेट बोलले…

Maharashtra Budget 2024 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने बजेटमध्ये तरतुदी केल्याचा आरोप ...

महाराष्ट्र विधान परिषदेतून आज १५ आमदार निवृत्त!

By team

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेतून १५ सदस्य (आमदार) निवृत्त झाले आहेत. गुरुवार, दि. ४ जुलै रोजी त्यांना निरोप देण्यात आला. ...

सागरी सुरक्षा हा महत्वाचा विषय लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करावी; प्रविण दरेकर

By team

मुंबई: सागरी सुरक्षा हा महत्वाचा विषय असून गतीने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी. जरी ते चालक टेक्निकल असले तरी त्यांचे अधिकार असलेले ...

महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण नेमकं कसं राहिल; जळगावात किती टक्के पडणार पाऊस?

पुणे/जळगाव । हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाने सरासरीही गाठली नाहीय. यामुळे आता जुलै महिन्याच्या मान्सून पावसाकडे ...

टीम इंडिया मुंबईत पोहोचण्यापूर्वी पावसाचा इशारा, कसा होणार रोड-शो ?

हवामान खात्याने २४ तासांत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईतही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळपासूनच अनेक भागात आकाश ढगाळ ...

काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिल्याने बड्या नेत्याचा राजीनामा

By team

मुंबई : विधानपरिषद निवडणूकीसाठी काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमधील नाराजीनाट्य पुन्हा एकदा पुढे आलं आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे नाराज झालेल्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे ...

वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे आता उबाठा गटाच्या वाटेवर!

By team

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे उबाठा गटात प्रवेश करणार आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. वसंत मोरे गुरुवारी उद्धव ठाकरेंची ...

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री, या मंत्र्याने केला दावा

By team

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांकडून वक्तव्ये जोरात सुरू झाली आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर राहतील, असा दावा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील ...

गुप्त पैशाच्या लोभापायी चालली होती अघोरी पूजा, मानवी बळी, मग…

By team

कोल्हापूर : जिल्ह्यातील कौलव (राधानगरी) गावातील मानवी बलिदानामागील कारण असे आहे की ऐकून तुम्हाला धक्का बसेल. गावातील एका वस्तीच्या घरात चार ते पाच फूट ...

स्मार्ट मीटर आणि अटल सेतूवरून विरोधकांच्या फेक नरेटीव्हची फडणवीसांकडून पोलखोल

By team

मुंबई, दि.३ : प्रतिनिधी महावितरणकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरवरून आणि अटल सेतूवर भेगा पडल्याबाबत विरोधकांकडून खोटा प्रचार करण्यात आला. या खोट्या प्रचाराची राज्याचे उपमुख्यमंत्री ...