महाराष्ट्र

movie : ‘आभाळमाया’ची लोकप्रिय जोडी आता मराठी रुपेरी पडद्यावर !

 राम कोंडीलकर movie : मुंबई: आपल्या विलक्षण कलागुणांनी अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक असा चौफेर वावर करून मनोरंजन विश्वातील अनेक विक्रम नावावर नोंदविणाऱ्या कांचन ...

उद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण गेले, त्यावेळेस गप्प का बसला? भाजपाचा जरांगेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर भाजपाने मनोज जरांगे यांनी ...

Skydiving in Ayodhya : बहिणाबाईच्या पणतीचे रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येत स्कायडायव्हिंग

डॉ. पंकज पाटील Skydiving in Ayodhya :  खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पणती पद्मश्री शीतल महाजन हीने 23 फेब्रुवारी रोजी रामजन्मभूमी तीर्थक्ष्ोत्र अयोध्येत ...

मराठा, ओबीसी आरक्षणावरुन विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

मुंबई : राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. विरोधी पक्षाच्या ...

राज्यातील शासकीय अस्थापनेत राज्य गीत लावण्याचे आदेश जारी करा ! अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

By team

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष, अमित ठाकरे यानी राज्याचे मुख्यमंत्री यांना एक पत्र लिहले आहे. ज्यात त्यांनी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा ...

मनोज जरंगे पाटील यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सरकारच्या संयमाची परीक्षा घेऊ नये…

By team

मुंबई :  मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी केलेल्या निराधार आरोपांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी निषेध केला आहे. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री फडणवीस ...

भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी का केली? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला खुलासा

By team

मुंबई:  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (२५ फेब्रुवारी) रात्री त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर एक निवेदन जारी करून भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचे कारण स्पष्ट ...

Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

By team

मराठा आरक्षण : मनोज जरांगे हे १६ फेब्रुवारी पासून उपोषणला बसले आहेत. काल त्यांनी आक्रमक भूमिका घेत देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले.  उपमुख्यमंत्री देवेंद्र ...

अरे देवा..! आजपासून तीन दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो अलर्ट’

जळगाव । एकीकडे रब्बी हंगाम काढण्याची वेळ असताना राज्यावर अवकाळी पावसाचं अस्मानी संकट आले. हवामान खात्याने आजपासून तीन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ...

मुंबईकडे निघालेले जरांगे माघारी फिरले; अंतरवाली सराटीमध्ये पोहचल्यानंतर म्हणाले…

 मुंबई : मुंबईला निघालेले मनोज जरांगे यांनी सगळ्या मराठा बांधवांना आपल्या आपल्या गावांमध्ये परतण्याचं आवाहन केलं आहे. अंबडमध्ये संचारबंदी लावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील ...