महाराष्ट्र
भाजपची मोठी खेळी ; राहुल नार्वेकरांना लोकसभा निवडणूक लढण्याचे आदेश?
मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगकडून तयारी केली जात असून लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात ...
देवदर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना पीकअपने चिरडले ; चौघांचा मृत्यू
हिंगोली । राज्यात अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होतं असल्याचं दिसत असून अशातच हिंगोलीमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. ज्यात भरधाव पीकअपने ९ ...
भुजबळांच्या पुत्रावरही मराठा आंदोलकांचा रोष, वाट अडवून घोषणाबाजी; ताफा अडविल्याने छगन भुजबळ आक्रमक
मालेगाव: राज्य शासनाने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली नसल्यामुळे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रास्ता रोकोसह आमदार, खासदार मंत्र्यांना दारात फिरकू देऊ नका, ...
शरद पवार गटाला ‘तुतारी’ चिन्ह मिळाल्यावरून, भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी रोहित पवारांना डिवचलं
अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय आयोगाने यापूर्वी दिला असून, गुरुवारी शरद पवार गटाला ...
“तुतारी” हे चिन्ह मिळाल्यानंतर, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय आयोगाने यापूर्वी दिला असून, शरद पवार यांच्या गटाला ...
याच कारणामुळे अशोक चव्हाण काँग्रेस सोडले, शरद पवारांचा मोठा दावा
महाराष्ट्र : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी संसदेत सादर केलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याचा उल्लेख हा एक प्रकारचा धोका असल्याचा दावा केला होता, ...
सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आणि सुप्रिया सुळेंनीही कंबर कसली, ‘वहिनी’ आणि ‘नणंद’ यांच्यात आर पार!
बारामती लोकसभा मतदारसंघ अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. अजित पवार गटाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सुनेत्रा पवार त्यांच्या विकास रथासह शहरात फिरून जोरदार प्रचार करत ...
मनोज जरांगेंच्या 24 तारखेच्या आंदोलनावर, कोर्ट काय म्हणालं?
Bombay High Court : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी, २४ तारखेपासुन रोज सकाळी १०:३० ते १ वाजेपर्यंच रास्ता रोको आंदाेलन करण्यात येईल. ...
उद्धव ठाकरेंसोबत आम्ही जाऊ,असं वाटत नाही, आम्ही मनाने वेगळे झालोय, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
मुंबई: उद्धव ठाकरेंपासून आम्ही मनाने दूर गेलो आहोत. ते आमचे मित्र आहेत का, हा प्रश्न आता त्यांनाच विचारावा लागेल. उद्धव ठाकरेंसोबत आम्ही जाऊ, असं ...