महाराष्ट्र
नारायण राणेंची जीभ घसरली, म्हणाले “मनोज… “
मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत आज बुधवार, १४ रोजी खालावली. त्यांच्या नाकातून रक्त येत आहे. दरम्यान, ...
तक्रार दाखल केली नाही म्हणून,स्वतःला पेटून घेतलं; पोलीस चौकीत असं काय घडलं ?
पुणे: पुण्यात नेमकं चाललंय काय? काही दिवसांपूर्वी औंध परिसरात सराफा व्यावसायिकाने मित्रावर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली होती. आणि आता पुण्यातील एक ...
राष्ट्रवादीचे शरद गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? या अटकळांना सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले
महाराष्ट्र : महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा वळण घेत असल्याचे दिसत आहे. अजित पवारांच्या बंडखोरीमुळे तुटलेल्या राष्ट्रवादीला आता पुन्हा नेत्याच्या शोधात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद ...
सिग्नलवर राहणाऱ्या मुलांसाठी BMC उभारणार ‘सिग्नल शाळा’.
मुंबई: स्थलांतरित किंवा बेघर कुटुंबीय आणि लहान मुले ही प्रसंगी उदरनिर्वाहासाठी सिग्नल, उड्डाणपुलाखाली तसेच चौक्यांच्या ठिकाणी उघड्यावर वास्तव्य करत असल्याचे आढळते. त्या अनुषंगाने समर्थ ...
शरद गट काँग्रेसमध्ये विलीन होणार ? जाणून घ्या सुप्रिया सुळे काय म्हणाल्या…
राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ही माहिती आल्यानंतर काही मिनिटांतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद गटाच्या ...
बारावीपर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना ‘टीईटी’ अनिवार्य
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेत अधिक सुधारणा केल्या जात आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी आता शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात् टीईटी उत्तीर्ण ...
राऊतांनी जिथे जिथे पाऊल ठेवेलेलं आहे,तिथे…काय म्हणाले नितेश राणे ?
मुंबई : भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे राणे म्हणाले कि, “संजय राजाराम राऊतांनी जिथे जिथे पाऊल ठेवेलेलं आहे एकतर ...
पुण्यात नेमकं चाललंय काय? मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन महिलेचा खून
पुणे: मागील महिन्याभरात राज्यात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत . त्यासोबतच पुण्यातदेखील औंध परिसरात सराफा व्यावसायिकाने मित्रावर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली ...
कुणी राजीनामा दिला, कुणी खुलासा केला… काँग्रेसमध्ये असं का घडतंय ?
महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर मंगळवारी त्यांनी ...
छ.संभाजीनगरमध्ये खळबळ, दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे.. सकाळचे दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थांना ...