महाराष्ट्र

Maratha Reservation : भुजबळांनी घेतला आक्रमक पवित्रा; फडणवीस म्हणाले ‘ओबीसींवर…’

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेले आंदोलन संपले आहे, पण यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारच्या या निर्णयाला ओबीसीमधून मोठा विरोध होत ...

मराठा आरक्षण ! भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले पक्षातून काढलं तरी… वाचा काय म्हणालेय ?

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेले आंदोलन संपले आहे, पण यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारच्या या निर्णयाला ओबीसीमधून मोठा विरोध होत ...

Maratha Reservation : भुजबळांच्या विरोधी भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेले आंदोलन संपले आहे, पण यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारच्या या निर्णयाला ओबीसीमधून मोठा विरोध होत ...

इंजिनीअरिंगमध्ये आता मराठी सक्तीची, राज्य शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

By team

मुंबई:  राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातील इंजिनीअरिंग शाखेतही मराठी सक्तीची करण्याचा आदेश शिक्षण मंडळाने दिला आहे. काही दिवसांपूर्वीच पहिली ते दहावीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ...

मराठा आरक्षण ! राज्याने घेतलेल्या निर्णयाशी सहमत नाही, असं का म्हणाले नारायण राणे ?

मराठा आंदोलनाचा पेच सोडविण्यात राज्य सरकारला यश आले आहे. कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी दाखले देण्याची मनोज जरांगे – पाटील यांची मागणी सरकारने मान्य ...

पुण्यात मुली असुरक्षित? पुण्यात अभिनेत्रीवर अत्याचार, नेमकं काय घडलं ?

By team

पुणे :  शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक शहर, स्मार्ट सीटी या नावानं ओळखलं जाणारं पुणे मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकल्याचं पाहायला मिळालं. त्यात सगळ्याच प्रकारचे ...

आंदोलन मनोज जरांगेंचं, फायदा होणार ‘या’ नेत्यांना..

By team

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई रोखण्यासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांच्या लढाईला मोठं यश मिळाले असून, त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे राज्यभरात ...

मराठा आंदोलन संपले; मात्र ज्यांनी पोलिसांना मारहाण केली… वाचा काय म्हणालेय फडणवीस ?

मराठा आरक्षणासाठी राज्यात होत असलेले आंदोलन आता थांबले आहे. राज्य सरकारने मनोज जरंगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहे. याबाबत अध्यादेश जारी केला ...

प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सने अचानक घेतला पेट ; नाशिकमधील थरारक घटना

नाशिक । मागील काही काळापासून खासगी बसेसला होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. यात अनेकांना जीवावर मुकावे लागले आहे. यातच आता नाशिकमधून अपघाताची एक ...

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही : राज ठाकरे

By team

नवी मुंबई: आज नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या संमेलनासाठी उपस्थिती लावली आहे. आजपासून ...