महाराष्ट्र
महाआघाडीतील जागावाटपाचा निर्णय कधी होणार? अजित गटाचे आमदार छगन भुजबळ म्हणाले, ‘जिथे राष्ट्रवादीची ताकद…’
मुंबई : महाराष्ट्रात एनडीए आघाडीत जागांबाबत चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेही निवडणुकीची तयारी तीव्र केली आहे. दरम्यान, ...
ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटालाच खरी शिवसेना घोषित करणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी ७ ...
महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला!
मुंबई : लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ...
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक, राज्यपालांना ईमेल करुन केली ही मागणी
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ईमेल आयडी हॅक करुन राज्यपाल रमेश बैस यांना ...
लेक लाडकी योजनेचा निधी वितरित ; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
लेक लाडकी योजना: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लेक लाडकी योजनेअंतर्गत पिवळया व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलींसाठी १९ कोटी ७० ...
अजिंठा पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांची मोठी कारवाई ; २७ लाखांचा गुटखा जप्त
सोयगाव : अजिंठा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई करत वाहनासह २७ लाख ३२ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा मुद्देमाल पकडला. ही कारवाई ...
Washim : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण
वाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वाशिम शहरात शाळकरी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याद्वारे स्वागत केले. वाशिम नगर परिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ ...
आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना लिहलेल्या पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा; काय म्हटलंय पत्रात ?
मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपावरुन मविआतील घटक पक्षांना चांगलंच अडकून ठेवलं आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना ...
५ मार्च पासून ४२ हजार कंत्राटी वीज कामगारांचा संप !
Maharashtra Rajya Vidyut Mandal: वीज कंपन्यांत रिक्त असलेल्या पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घ्या, कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत पद भरती करू नका, १ एप्रिलपासून ३० ...















