महाराष्ट्र
याच कारणामुळे अशोक चव्हाण काँग्रेस सोडले, शरद पवारांचा मोठा दावा
महाराष्ट्र : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी संसदेत सादर केलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याचा उल्लेख हा एक प्रकारचा धोका असल्याचा दावा केला होता, ...
सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आणि सुप्रिया सुळेंनीही कंबर कसली, ‘वहिनी’ आणि ‘नणंद’ यांच्यात आर पार!
बारामती लोकसभा मतदारसंघ अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. अजित पवार गटाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सुनेत्रा पवार त्यांच्या विकास रथासह शहरात फिरून जोरदार प्रचार करत ...
मनोज जरांगेंच्या 24 तारखेच्या आंदोलनावर, कोर्ट काय म्हणालं?
Bombay High Court : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी, २४ तारखेपासुन रोज सकाळी १०:३० ते १ वाजेपर्यंच रास्ता रोको आंदाेलन करण्यात येईल. ...
उद्धव ठाकरेंसोबत आम्ही जाऊ,असं वाटत नाही, आम्ही मनाने वेगळे झालोय, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
मुंबई: उद्धव ठाकरेंपासून आम्ही मनाने दूर गेलो आहोत. ते आमचे मित्र आहेत का, हा प्रश्न आता त्यांनाच विचारावा लागेल. उद्धव ठाकरेंसोबत आम्ही जाऊ, असं ...
फोडाफोडीच्या राजकारणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले…
मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फोडाफोडीवरून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फोडाफोडीबाबत देवेंद्र ...
शरद पवार गटाला नवे निवडणूक चिन्ह ‘तुतारी’, पक्ष म्हणतो’आमच्यासाठी सन्मानाची बाब
लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. शरद पवार गटाला ‘तुतारी’ निवडणूक चिन्ह मिळाले आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद ...
तू तुझ्या पक्षाचं बघ ना…नाहीतर सगळा सुपडा साफ होईल, एकेरी शब्दात मनोज जरांगेनी ‘काँगेस’ नेत्याला फटकारलं
अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी नेत्यांनंतर खुद्द मराठा आंदोलनकर्ते आरोप करत आहे. आधी बारासकर महाराज आणि आता संगीत वानखेडे, ...
27 फेब्रुवारीला महाराष्ट्रात MVA ची बैठक, जाणून घ्या जागावाटपाचा मुद्दा कुठे अडकला?
महाराष्ट्र : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघा अवधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत राजकीय पक्षाची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रात जागावाटपाचा वाद मिटलेला नाही. ...
शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा; मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री काय म्हणालेय ?
अमळनेर : नैसर्गिक आपत्तीमुळे सन २०२० ते २०२२ या कालावधीत झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटी ६४ लाख ९४ ...















