महाराष्ट्र
‘लॉरेन्स बिश्नोईचा माणूस मुंबईत येतोय…’, सलमानच्या घरावर गोळीबार झाल्याचा फोन आल्यानंतर पोलीस सतर्क
काही दिवसांपूर्वी बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या मुंबईतील घरावर झालेल्या गोळीबारानंतर पोलीस सतर्क आहेत. दरम्यान, शनिवारी (20 एप्रिल) मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला असा धमकीचा फोन ...
जळगावात जयंत पाटील यांची बंदद्वार चर्चा
जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला देण्यात आली आहे. या मतदार संघातून भाजपमधून आलेले श्रीराम ...
राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कोणी केली हे सर्वांना माहिती आहे. : शरद पवार
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार म्हणतात की त्यांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, कोणीही ...
काँग्रेसने महाराष्ट्राचा आणि विशेषत विदर्भ आणि मराठवाड्याचा अनेक दशके विकास खुंटविण्याचे काम केले: पंतप्रधान मोदी
महाराष्ट्र : राहुल गांधींवर हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस राजकुमार वायनाडमधूनही अडचणीत आहेत. जसे आपल्याला अमेठीतून पळून जावे लागले तसेच वायनाड ...
एनडीए सरकारमुळे देशाचा विकास : पंतप्रधान मोदी
नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत. त्यांनी वर्धा, नांदेड व परभारणी येथे सभा घेतल्या आहेत. ...
काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, माजी मुख्यमंत्र्यांचे जावई अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार?
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते ए आर अंतुले यांचे जावई आणि काँग्रेसचे माजी ...
इंडिया आघाडीची विचारसरणी देशविरोधी, वर्ध्यातील सभेतुन पंतप्रधान मोदींनी केला हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा येथे जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल करत इंडिया आघाडीची विचारसरणी देशविरोधी आणि शेतकरीविरोधी असल्याचे सांगितले. ...
गोळीबारानंतर पहिल्यांदाच बाहेर दिसला सलमान खान, लॉरेन्स बिश्नोईची ने दिली पुन्हा धमकी!
14 एप्रिल रोजी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झालेल्या गोळीबाराचे प्रकरण अद्याप संपले नसताना पुन्हा एकदा या प्रकरणात एक मोठा अपडेट समोर आला आहे. सुपरस्टार ...
10वी, 12वी परीक्षेच्या निकालाबद्दल मोठी अपडेट, जाणून घ्या कधी लागणार निकाल
महाराष्ट्र: महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा सुरळीत पार पडल्या.असून आता सर्वांचे लक्ष हे निकालाकडे लागले आहे. ...















