महाराष्ट्र

जे काही घडलं त्याची जबाबदारी…,मॉरिसच्या पत्नीनं सगळं सांगितलं

By team

मुंबई: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर यंघोषित समाजसेवक मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाईनं गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर त्यानं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची ...

Shiv Sena MLA disqualification case : शिवसेना आमदार पात्र कि अपात्र : कोर्टाच्या सुप्रीम निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष

Shiv Sena MLA disqualification case:   विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मागच्या ...

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप; अशोक चव्हाण भाजपमध्ये करणार प्रवेश ?

Maharashtra politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल ...

भुजबळांनी ओबीसींच्या पक्षाचं नेतृत्त्व करावं, प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

By team

अकोला: छगन भुजबळ सध्या अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ...

सीएम योगींनंतर आता फडणवीसांनीही केली कृष्ण जन्मभूमीची वकिली, मथुरेबाबत केले हे वक्तव्य

By team

22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मथुरेत श्रीकृष्णाच्या जन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्याची मागणी होत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभेत म्हणाले की, अयोध्या ...

Gondia : नारी शक्ती वंदन विधेयकामुळे संसदेसह राज्यांच्या विधिमंडळांमध्ये महिलांचा मोठा सहभाग : उपराष्ट्रपती जगदीप धनखड

Gondia :  संसदेने नारी शक्ती वंदन विधेयक पारीत केले असून यामुळे येत्या काळात संसदेसह  राज्यांच्या विधिमंडळांमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून येणार आहे.  या पार्श्वभूमीवर ...

Literature Summit : मराठी समृद्ध करण्यामध्ये सामान्य माणसाचा वाटा महत्वाचा : धनंजय गुदासुरकर

Literature Summit :  मराठीला आपण जगविण्याची गरज नाही , आपल्या जगण्यासाठी मराठी जगली पाहिजे हा दृष्टीकोन आपण स्विकारला पाहिजे,  मराठीला समृद्ध करण्यात सामान्य माणूसच  ...

गाडीखाली कुत्रा आला तरी… गोळीबारावर फडणवीस आणखी काय म्हणाले ?

मुंबईतील दहिसर या उपनगरी भागात झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमनेसामने आले आहेत. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या मानसिक स्थितीवर निशाणा साधला. ...

Jalgaon: सात्विक आहाराचा जीवनात उपयोग करणे काळाची गरज : राहीबाई पोपेरे

Jalgaon:   सात्विक आहाराचा जीवनात उपयोग करणे काळाची गरज असल्याचे  मत पद्मश्री बीजमाता श्रीमती राहीबाई पोपेरे यांनी  व्यक्त केले. जळगाव जनता सहकारी बँकेच्या बचत गटाच्या ...

प्रचंड गोळ्या आणि रक्तरंजित घटना… मुंबईनंतर आता पुणे गोळीबाराने हादरला महाराष्ट्र

48 तासांत गोळीबाराच्या दोन घटना घडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. एक प्रकरण मुंबईतील तर दुसरे पुण्यातील आहे. मुंबईत फेसबुक लाईव्ह दरम्यान झालेल्या गोळीबारानंतर झालेल्या ...