महाराष्ट्र
नितेश राणेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा; काय म्हणाले होते जरांगे?
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच शहाणं व्हावं, नाही तर मी सगळं बाहेर काढणार, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी लातूर येथे ...
ठाकरे गटाचे शिंदेंच्या नेतेपदास आव्हान; सुट्टीच्या दिवशीही आमदार अपात्रतेवर सुनावणी
नागपूर : मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा दावा करतानाच शिवसेनेच्या घटनेत मुख्य नेता पद आहेच कुठे अशी विचारणा ...
हिवाळ्यात पावसाळा! महाराष्ट्रासह देशात आजही पावसाचा अंदाज
महाराष्ट्रासह देशात आजही पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज 10 डिसेंबरला दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या ...
ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोत स्फोट
नाशिक: गंगापूर रोडवरील स्वामी विवेकानंद मार्गावरील शांतिनिकेतन चौकात ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोत सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान स्फोट झाला. नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या ...
मोठी बातमी : अमरावतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
अमरावती : बळीराजा विदर्भ संघटनेच्या या आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी संघटनेकडून लाँग मार्च काढण्यात ...
आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूरमध्ये चप्पलफेक, मराठा आंदोलक आक्रमक, नेमकं काय घडलं?
पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आज इंदापूर दौऱ्यावर होते. ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत इंदापुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले ...
ठाकरेंचा एक पुरावा अन् शिंदे गट बॅकफूटवर, आमदार अपात्रता सुनावणीत मोठा ट्विस्ट; नेमकं काय घडलं?
नागपूर : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. यादरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद केला जात ...
Breaking # शिवरे गावात पाण्यातून २९ जणांना विषबाधा
जळगाव : पारोळा तालुक्यातील शिवरे गावात आज शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने २९ मजूरांना विषबाधा झाली. सर्व रूग्णांवर पारोळा कॉटेज रूग्णालय यशस्वी उपचार सुरू आहेत. ...
सरकारच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
जळगाव : समाजातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा ...