महाराष्ट्र

ठरलं तर…! संजय गरुड भाजपमध्ये जाणार

By team

जामनेर (शेंदुर्णी):  तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे मोठे नेते मानले जाणारे संजयदादा गरूड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला असून मंगळवारी ते  ना. ...

सगळ्या मागण्या मान्य झाल्यात तर मग आरक्षण कधी मिळणार ? काय म्हणाले राज ठाकरे

By team

मुंबई:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांना अभिनंदन करुन, आरक्षण कधी मिळणार? असा खोचक प्रश्न विचारला आहे.मनोज ...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्याकडे जाण्यासाठी आता ‘ही’ रेल्वे झाली सुरु

By team

तुम्हीपण जर भुसावळ ते पुणे प्रवासकरत असाल तर ही खुशखबर आहे तुमच्यासाठी, रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अमरावती- सातारा दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे ...

सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र, सरकारच्या अध्यादेशात नेमकं काय? सोप्प्या भाषेत समजून घ्या..

मुंबई । अखेर मनोज जरांगे यांनी ‘मराठा आरक्षणा’ची लढाई जिंकली आहे. मनोज जरांगे पाटील यांचा लढा यशस्वी झाला असून सरकारने नोंदी सापडलेल्या सग्यासोयऱ्यांना कुणबी ...

मराठा आरक्षण! अखेर मनोज जरांगेच्या सर्व मागण्या मान्य, सरकारकडून राजपत्र प्रकाशित

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाच्या लढ्याला मोठ यश मिळालं आहे. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून याबाबतचा अध्यादेश निघाला आहे. ...

शिंदे फडणवीस सरकारकडून मनोज जरांगे यांच्या ‘या’ मागण्या मान्य

By team

मुंबई: मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतहुन मुंबईत धडक दिलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमण्याता आलेली ...

Big News : आधी आरक्षण द्या, मग भरती; नक्की काय म्हणाले जरांगे ?

मनोज जरांगे यांनी आज शिष्टमंडळाशी चर्चा केली, त्यानंतर ते आता मराठा समाजाशी संवाद साधत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी १००% आरक्षण मिळेपर्यंत मोफत शिक्षण द्या ...

Big News : सरकारसोबत चर्चेनंतर काही मिनिटात भूमिका जाहीर करणार जरांगे

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहे. दरम्यान, वाशी येथील शिवाजी चौकातील सभेत जरांगे पाटील ...

सीएसएमटी नाही, तर आम्ही संपूर्ण मुंबईचा ताबा घेणार; मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार

By team

मुंबई: मराठा आंदोलकांनी सीएसटीच्या बाहेर आंदोलन सुरु केलं आहे. शेकडोंच्या संख्येनं आंदोलक मुख्य रस्त्यावर बसले आहेत. सरकारी पातळीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून ...

पद्म पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र ठरला सहा पद्मभूषण तर सहा पद्मश्रींचा मानकरी, ‘या’ मान्यवरांचा समावेश

नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून ...