महाराष्ट्र
शेतकरी हितासाठी कांदा निर्यातबंदीचा पुनर्विचार करावा
धुळे : किमतीवर नियंत्रण ठेवणे व देशांतर्गत उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने मार्च २०२४ पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र, या निर्णयामुळे उत्तर ...
मराठी साहित्य संमेलन समित्या निवडीसाठी नावे पाठविण्याचे आवाहन
साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पहिल्या टप्प्यातील विविध समित्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. ...
हे कोणतेही मंदिर नाही… तर आहे जळगावचे बसस्थानक
जळगाव : बस स्थानक म्हटले की बससाठी स्थानकभर फिरत असलेले प्रवासी दिसतात.त्यात येणाऱ्या व जाणाऱ्या बसमुळेही या गर्दीत भर पडते. परंतु आज जळगाव शहरातील ...
जागतिक बँकेच्या साहाय्याने रोजगार निर्मितीचे मिशन सुरु करणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर: मध्ये ९ व १० डिसेंबर ला नागपूर इथे नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाने या मेळाव्याचे आयोजन ...
बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू , गुन्हा दाखल
तळोदा : गुजरात राज्य परिवहनच्या बसच्या धडकेत मोटरसायकलवरील महिलेचा मृत्यू झाला असून, या महिलेचा पती जखमी झाल्याची घटना 8 रोजी तळोदा येथे घडली. तळोदा ...
NIA ची मोठी कारवाई ; महाराष्ट्रात 15 खतरनाक दहशतवादी ताब्यात?
मुंबई । राष्ट्रीय तपास संस्थेने देशभरात इसिस मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यासाठी छापे टाकले आहे. आज (शनिवार) एनआयएने कर्नाटक आणि महाराष्ट्रात पहाटेपासून कारवाई करत अनेक संशयित ...
कृषी’च्या योजनांसाठी ३.५० लाख अर्ज!
राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने सद्य:स्थितीत साडेतीन लाख अर्ज प्रलंबित असल्याची माहिती कृषी विभागातील विश्वसनीय ...
लहरी हवामानाचा फटका : कांदा पुन्हा रडवणार! जाणून घ्या किलोचा भाव..
मुंबई: लहरी हवामानाचा फटका बसल्याने गेल्या वर्षभरात कांद्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. आता पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांद्याचे पीक शेतातच आडवे झाले. परिणामी कांद्याची ...