महाराष्ट्र

खान्देशात वादळासह गारपीट; वीज पडून युवतीचा मृत्यू

जळगाव : खान्देशात रविवारी झालेल्या जोरदार पावसाने सर्वांना अवकाळीच्या ‘कळा’ सोसाव्या लागल्या आहे. वादळासह विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. शहादा तालुक्यातील जावदातर्फे बोरद येथे ...

खान्देशात वादळी वाऱ्यासह गारपीट, वीज पुरवठा खंडीत; घरांसह पिकांचे नुकसान

जळगाव : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही  जिल्ह्यात रविवार, 26 रोजी ...

मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक

मुंबई : दुकानांवरील मराठी पाट्यांच्या मुद्यावरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. जर दुकानावर मराठी पाट्या लावल्या नाहीत तर, खळखट्याक करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. ...

२६/११ : कसाबला जिवंत पकडणाऱ्या हुतात्मा ओंबळेंच्या स्मारकाचा 14 वर्षांपासून वनवास ?

मुंबई :  मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या हातात असणाऱ्या लाठीच्या साहाय्याने क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणारे केडंबे गावचे ...

नांदेडमध्ये छगन भुजबळांना काळे झेंडे दाखवले ; कार्यकर्ते अटकेत

मुंबई :     मराठवाड्यातल्या हिंगोली येथे ओबीसींचा दुसरा मेळावा होत आहे. त्या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे नांदेडमध्ये विमानाने दाखल झाले. तिथून ते कारने ...

PM Narendra Modi : २६ नोव्हेंबर विसरू शकत नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातच्या 107 व्या भागात देशाला संबोधित करत आहेत. या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी देशाला संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि २६/११ ...

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले हे भाकीत …

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत (भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी-अजित) जागावाटप ...

उद्धवजी फोटोग्राफर आहेत मी सामान्य माणूस; असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुंबई : उद्धव ठाकरे ज्या गोष्टी कॅमेरातून टिपतात, त्या गोष्टी आम्ही टप्प्यात आल्यावर टिपतो. असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ...

“तू कुठं काय केलंस?”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील महिला नेत्या रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. भाजपा आणि आमची वैचारीक लढाई आहे. या लढाईत ...

मोठी बातमी! महायुती सरकारकडून ६०० “सुमन” संस्थांची घोषणा

मुंबई : राज्यातील महिलांना सुरक्षित मातृत्वाची हमी देण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने ६०० ‘सुमन’ संस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री तानाजी ...