महाराष्ट्र

‘बा विठ्ठला, सर्वांना सुखी ठेव’; देवेंद्र फडणवीसांचे विठुरायाचरणी साकडे

मुंबई : बा विठ्ठला… राज्यातील सर्व जनतेला सुखी ठेव. शेतकरी-कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर करून त्यांना समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व ...

मोठी बातमी! राज्य सरकारचे महिलांसाठी महत्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर १० टक्के ठिकाणी ...

बोगद्यात 300 फूट खाली पडले शेतकरी, शासन व प्रशासनात खळबळ

एकीकडे उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्याचे भगीरथ प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील पुण्यातही दोन शेतकरी बोगद्यात बुडाले आहेत. हे दोन शेतकरी नीरा ...

शरद पवार गटातील चौघांची खासदारकी रद्द करा, अजितदादा गटाची याचिका, यांची आहेत नावे

मुंबई : अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे याचिका दाखल केल्या आहेत. शरद पवार गटाच्या खासदारांना अपात्र करण्यासाठी मागणी याचिकेतून ...

कार्तिकी एकादशीस निघणारा भारतातील एकमेव श्रीराम रथ

जळगाव : जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) जळगावचे विद्यमाने कार्तिकी प्रबोधनी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्य ...

कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याच हस्ते

पंढरपूर : कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा गुरुवार २३ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरा होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सकल मराठा समाजाने ...

मुंबईत होऊ शकतो कृत्रिम पाऊस, प्रदूषणामुळे मुख्यमंत्री शिंदेंची वाढली चिंता

देशातील अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी खूपच खराब होत आहे. दिल्ली आणि मुंबईतील लोकांसाठी प्रदूषण हे त्रासाचे कारण बनले आहे. त्यामुळे वाढते प्रदूषण आणि स्वच्छतेबाबत ...

आमदार अपात्रता सुनावणी : सभागृहात नेमकं काय झाले?

मुंबई :  शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली जातेय. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी हे प्रभूंची उलटतपासणी ...

तीच्या ‌‘एव्हरेस्टवर’ चार ‌‘जम्प’ आणि नावावर झाल्यात अनेक जागतीक विक्रमाच्या नोंदी

By team

डॉ. पंकज पाटील जळगाव :  समुद्र सपाटीपासून उंच असलेल्या बर्फाळ एव्हरेस्ट पर्वताच्या डोंगर रांगावर स्कायडायव्हिंग करून कवयित्री बहिणाबाई चौधरींची पणती पद्मश्री शीतल महाजन हीने ...

डिसेंबर मध्ये रंगणार 7 वे कुमार साहित्य संमेलन

जळगाव  : बाल साहित्य विश्‍वात औत्सुक्याचा व आकर्षणाचा विषय ठरत असलेल्या कुमार साहित्य संमेलनाचे सुप वाजले आहे. विवेकानंद प्रतिष्ठानच्या खान्देश बालसाहित्य मंडळातर्फे प्रतिवर्षी आयोजित ...