महाराष्ट्र
अजित पवारांनी ‘या’ बड्या नेत्याला पदावरून हटवले, जाणून घ्या कारण
लातूर : लातूर येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी ...
मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान घसरले, फुटले तिन्ही टायर
मुंबई : मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली आहे. केरळमधील कोची हून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान लँडिंग दरम्यान धावपट्टीवरून घसरले. मुसळधार पावसामुळे झालेल्या ...
धर्मांतरण घडवणाऱ्या टोळीला ‘तोयबा’ कडून निधी, इसिसची पद्धत वापरून मुलींचे ‘ब्रेनवॉश’
पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाकडून येथील धर्मांतरण घडवणाऱ्या टोळीला निधी मिळायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीचे काम आंतरराष्ट्रीय निधीवर चालायचे. तोयबाकडून मिळणारा ...
निष्पाप गेले जीवानिशी अन् सर्व दोषी ठरले निर्दोष… मुंबई बॉम्बस्फोटाला जबाबदार कोण ?
मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये २००६ मध्ये सात ठिकाणी स्फोट झाले होते, ज्यामध्ये १८९ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पाच जणांना फाशीची, तर ...
हिंदू समाजास विभाजित करणाऱ्या शक्तीविरुद्ध लढा उभारणार : आलोककुमार वर्मा
जात, भाषा, प्रांत, प्रदेश आणि लिंग आर्दीच्या आधारावर हिंदू समाजातील विविध घटकांना विभाजित करणाऱ्या शक्तींविरुद्ध एकजूट करण्याचा, तसेच मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचा ठराव ...
Sawada Crime News : कुसुब्याजवळ लहान मुले पळविणाचा संशय, दोन जणांना नागरिकांचा चोप
Sawada Crime News : लहान मुले पळविण्याच्या संशयावरुन दोन जणांना नागरिकांनी चोप दिल्याचा प्रकार घडला आहे. रावेर तालुक्यातील मुंजलवाडी, कुसुंबा आणि लोहारा येथे हा ...
Ramdas Kadam On Uddhav Thackeray: मनसे-शिवसेना युतीच्या चर्चेदरम्यान रामदास कदमांचा हल्लाबोल, वाचा काय म्हणाले
Ramdas Kadam On Uddhav Thackeray: राज्यात सध्या मनसे आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून युतीबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. अशात ...
काँग्रेसच्या मांडीवर बसले, तेव्हाच ठाकरे ब्रँड संपला, मंत्री गिरीश महाजन यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
जळगाव : उध्दव ठाकरे यांचे अजून काय संपायचे बाकी राहिले आहे. ज्यावेळी सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले तेव्हाच ठाकरे ब्रँड संपला असल्याचे प्रत्युत्तर भाजपाचे ...
मंदिरांचे नियंत्रण अन् व्यवस्थापन हिंदूंच्या हाती हवे, ‘विहिंप’चे राष्ट्रीय महामंत्री बागडा : आंतरराष्ट्रीय बैठकीत चर्चामंथन
देशातील जगप्रसिद्ध मंदिरांवर शासनाचे नियंत्रण असून, मंदिरांचे नियंत्रण व व्यवस्थापन हिंदूंकडे देऊन मंदिरात दान येणाऱ्या धनसंपत्तीचा उपयोग हिंदू समाजहितासाठी व्हावा. तसेच व्यसनाधीन युवक देशासाठी ...
विधानसभेतील हाणामारी पूर्वनियोजित, कुणी केला दावा ?
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या आवारात झालेल्या हाणामारी ही नियोजित असल्याचा दावा केला जात असून, नितीन देशमुख यांनी बेकायदेशीरपणे गर्दी जमवल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, ...