महाराष्ट्र
Assembly : मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी, उद्धव ठाकरेंनाही टोला; वाचा काय म्हणाले आहे?
मुंबई : इर्शाळवाडीतील लोकांची आम्ही कंटेनरमध्ये राहण्याची व्यवस्था केली. त्यांच्या संडास, बाथरूमची व्यवस्था केली. आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही. या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही भूखंड ...
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची भाजपाने पुन्हा उडवली टर, असा मारला टोमणा…..
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत ठाकरे यांनी भाजपा आणि महाराष्ट्रातील सरकारवर टीका केली. याला ...
छत तुटलं, पण एसटी थांबली नाही, महामंडळातर्फे अभियंता निलंबित; व्हिडिओ पाहिला का?
गडचिरोली : एसटी महामंडळाच्या लालपरीचे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराची बस क्र. एमएच 40 वाय 5494 ही बस मुलचीरा मार्गे अहेरी या मार्गावर धावत असताना छप्पर ...
Narhari Zirwal : 24 आमदारांना घेऊन राज्यपालांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या
मुंबई : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राज्यपालांची आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यावेळी 24 आमदार त्यांच्यासोबत होते. त्यामुळे राज्यपालांची भेट घेण्यामागचे कारण ...
अडीच वर्षे घरात बसून सरकार चालवणारे विचारतात की ९ वर्षांत मोदींनी काय केलं
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची ‘आवाज कुणाचा’ पॉडकास्टसाठी मुलाखत घेतली. त्यावेळी, राज्यातील आणि देशातील राजकारणावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. ...
स्वतःची गद्दारी लपवण्यासाठी उद्धव ठाकरे… भाजपचा थेट हल्लाबोल
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे भाजपला सत्ता भक्षक म्हणतात पण ते स्वत: हतबल आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला कुणी गंभीरपणे घेऊ नये. स्वतःची गद्दारी लपवण्यासाठी ...
कोळसा घोटाळा प्रकरण : दर्डा पितापुत्रांना चार वर्षांची शिक्षा
तरुण भारत लाईव्ह । नवी दिल्ली : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप प्रकरणात काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मोठा ...
सरकारची मोठी घोषणा! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर
मुंबई : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकसानग्रस्त भागात सरकारकडून आजपासून पंचनामे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री ...
राज ठाकरेंचा नितीन गडकरींना टोला ; वाचा काय म्हणाले…
पुणे : अमित ठाकरे हे समृद्धी महामार्गावरून जाताना टोल नाक्यावर अडवल्याने मोठा वाद झाला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोडही केली. याबाबत विचारले असता ...
बोगस बियाण्यांवरुन विधानसभेत काय घडले ? वाचा सविस्तर
मुंबई : बोगस बियाण्यांच्या मुद्यावरुन आज विधानसभेत वादळी चर्चा झाली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी हा मुद्दा लावून धरत कृषीमंत्री धनंजय मुंडे ...















