महाराष्ट्र
अजित पवार गटाने दिला शिंदेंच्या बंडाचा दाखला, म्हणाले “आम्हालाही राष्ट्रवादी द्या”
मुंबई : राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कोणाचा यावर यावर आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. शरद पवार निवडणूक आयोगात दाखल झाले असून ते सुनावणीसाठी हजर आहेत. ...
Praful Patel : शरद पवार गट अपयशी, नक्की काय म्हणाले?
नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्ली कार्यालयात प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटासाठी ही सुनावणी महत्वपूर्ण ठरणार आहे. ...
मोबाईलमध्ये मग्न, बघत-बघत थेट पोहचला रेल्वे रुळावर; पुढं काय घडलं
मुंबई : नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील राम दिलीप जटाळे या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास रेल्वे अपघातात मृत्यू झाला. मोबाईल ...
गोरेगाव दुर्घटनेवर काय म्हणाले? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गोरेगाव मध्ये पाच मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सात लोकांचा मृत्यू झाला आहे.या सात लोकांचा मृत्यू झाल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त ...
मोठी कारवाई! ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, अडीचशे कोटींचा मुद्देमाल जप्त
नाशिक : शहरातील वडाळा गावातील सादीकनगर येथे पत्राच्या शेडमध्ये सुरू असलेल्या एम. डी. पावडर (मॅफेड्रॉन) विक्रीचा अड्डा पोलिसांनी उद्धवस्त करीत, याप्रकरणी एका पुरुषासह महिलेला बेड्या ...
शरद पवार गटाच्या खेळीने अजित पवार गटाचं वाढणार टेन्शन!
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, शरद पवारांचा का अजित पवारांचा ? यावर आज निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होण्यापूर्वीच शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील ...
शासकीय रुग्णालयातील मृत्यूंवरुन उध्दव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका; वाचा काय म्हणाले
मुंबई : शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघात केला. जगभरात कोरोनाचं संकट होतं, तेव्हा महाराष्ट्रात मी मुख्यमंत्री होतो. ...
दोन विषयांच्या पेट परीक्षेला विद्यापीठाचा ‘खो’ युजीसीच्या नव्या नियमापुढे विद्यापीठे हतबल
डॉ. पंकज पाटील : जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पीएचडी पूर्व प्रवेश परिक्ष्ाा नुकतीच ऑनलाईन घेण्यात आली. विद्यापीठात असलेल्या ...
चंद्रशेखर बावनकुळे यांचा शरद पवारांना चिमटा, म्हणाले “गट जिवंत…”
मुंबई : शरद पवार हे सध्या सरकारच्या विरोधात आहेत व त्यांना सरकार विरोधात भावना निर्माण करण्यासाठी काही विधाने करावी लागत आहेत. त्यांना आपला गट जिवंत ...
तर पिक विमा कंपन्यांनी तयारी ठेवावी; नक्की काय म्हणाले कृषीमंत्री धनंजय मुंडे?
मुंबई : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत कोविड काळातील ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देय आहे, ती ८ दिवसात न दिल्यास पिक विमा कंपन्यांनी नियमानुसार होणाऱ्या कारवाईची ...















