महाराष्ट्र

मृत्यूशी झुंज अखेर यशस्वी! 36 तासांनी महिलेला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढलं

मुंबई : रायगडच्या इर्शाळवाडी दुर्घटनेत आत्तापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर  १०० पेक्षा जास्त नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. ...

Big News : मणिपूर मुद्यावर राज्यसभेतही गदारोळ; कामकाज स्थगित

मुंबई : मणिपूर मुद्यावर लोकसभा आणि राज्यसभेत देखील गदारोळ झाला. दोन्ही सभागृहातील कार्यवाही स्थगित करण्यात आली आहे. लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात ...

अधिक पावला : खडसेंच्या जावयाला अखेर जामीन

तरुण भारत लाईव्ह न्यूज : महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखलं जातं. हिंदू धर्मात अधिकमास अतिशय पवित्र मानला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा ...

देवेंद्र फडणवीसांचा जन्मदिन सेवा दिन म्हणून साजरा होणार!

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : २० जुलै रोजी खालापूर जवळील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ नागरिक मृत्युमुखी पडले आणि अजूनही बचावकार्य ...

मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी ‘या’ दिवशी विशेष मोहीम

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : राज्यात आजपासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या माहितीची पडताळणी करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या ...

भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी सुनील भंगाळे तर विभागीय सहसंयोजकपदी संजय नारखेडे

तरुण भारत लाईव्ह | जळगाव : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट आघाडीची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली.   या कार्यकारिणीत प्रदेश ...

Big news : नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, ६७७ नागरिकांचे स्थलांतर

मुंबई : राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर  केला आहे. त्यामुळे विविध दुर्घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यात देखील पावसाने सर्वत्र हाहाकार ...

इर्शाळवाडी : ढिगाऱ्याखालून १०३ जणांना सुखरुप बाहेर काढलं, १२ जणांचा मृत्यू

रायगड : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात बुधवारी रात्री दरड कोसळली. या गावातील २५ ते ३५ घरं माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. गावातील ...

विधानसभेत काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता?

मुंबई : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर विधानसभा व विधान परिषदेतील संख्याबळाचे आकडे बदलले आहे. विरोधी बाकांवर ज्या पक्षाचं संख्याबळ सर्वाधिक, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. ...

विद्वेषात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या भाषणांवर निर्बंध: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

By team

मुंबई :  राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जातीय तेढ, विद्वेषात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या भाषणांवर निर्बंध असून जातीवादच्या नावावरती जातीय दंगल होऊ ...