महाराष्ट्र
कागदोपत्री होणाऱ्या ग्रामसभांना चाप; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
मुंबई : केवळ कागदोपत्री ग्रामसभा घेणाऱ्या ग्रामपंचायतींना आता केंद्र सरकारकडून चाप लावला जाणार आहे. प्रत्येक ग्रामसभा, त्यातील निर्णय, त्यातील लोकसहभाग यांचे व्हीडिओ केंद्र सरकारच्या ...
इर्शाळवाडी दुर्घटना! गिरीश महाजनांची घटनास्थळावरुन धक्कादायक माहिती, काय म्हणाले?
मुंबई : रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे संपूर्ण गाव जमीनदोस्त झालं आहे.या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला ...
आज कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट; पुढचे २४ तास अस्मानी संकट
मुंबई : राज्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे सर्व नद्या-नाले ओसांडून वाहत असून यामुळे गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. अशात ...
इर्शाळवाडी दुर्घटना! अजितोत्सव होणार नाही, उपमुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन
मुंबई : रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी ...
इर्शाळवाडी दुर्घटना : कष्टाने उभं केलेल्या घरावर दरड कोसळली अन् सर्व नष्ट झालं
मुंबई : रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी ...
इर्शाळवाडी दुर्घटना : फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
मुंबई : रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण ...
मोठी बातमी! तलाठी भरतीप्रक्रियेला मुदतवाढ, कधीपर्यंत?
मुंबई : राज्य शासनाकडून तलाठी पदासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत असून अनेक इच्छुक उमेदवारांना सर्व्हरमुळे अडथळा होत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला ...
मोठी बातमी! ठाकरे पिता-पुत्र थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी ठाकरे पितापुत्रांनी भेट घेतली. आज विधिमंडळाच्या ...
फडणवीसांनी केली आझमींना विनंती, काय घडलं अधिवेशनात?
मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावरुन सभागृहात गोंधळ झाला. अबू ...














