महाराष्ट्र

शरद पवारांनी काढले उध्दव ठाकरे व संजय राऊत यांचे वाभाडे

सातारा : राजकीय वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी ठरले असल्याची टीका, खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून केली होती. त्यास शरद पवार यांनी ...

दोन दिवस उन्हाचा चटका बसणार; हवामान खात्याचा इशारा

तरुण भारत लाईव्ह । ९ मे २०२३। हवामान विभागाच्या मते सोमवारी पश्चिम बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्री वादळ धडकणार आहे. मात्र याचा प्रभाव जळगाव, धुळे, ...

बजरंग दल आणि PFIची तुलना म्हणजे काँग्रेसला विनाशकाले विपरित बुद्धी!

तरुण भारत लाईव्ह । बेळगाव : पीएफआय आणि बजरंग दल यांची तुलना ही काँग्रेसला सुचलेली विनाश काले विपरित बुद्धी, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

राऊतांविषयी बोलताना सत्तारांची जीभ घसरली, म्हणाले…

Maharashtra Politics : शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्याचं राजकीय वर्तुळ चांगला तापलं आहे. दोन्ही गटातील नेते रोजच एकमेकांवर कठोर टीका करताना दिसत आहेत. अशातच ...

धक्कादायक! राज्यात मार्च महिन्यात तब्बल 2200 मुली गायब

Crime News : राज्यातील 18 ते 25 वयोगटातील तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कारण मार्च महिन्यात तब्बल ...

राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार

Rain Maharashtra :  राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अवकाळीमुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झाल्यानं  बळीराजा संकटात सापडला आहे. अवकाळीचं हे संकट कधी दूर ...

या कर्ज योजनेला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद; ३१ मेपर्यंत नवीन अर्ज करण्याची संधी

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : मोदी सरकारच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी व्यवसाय, उद्योग सुरु ...

शरद पवारांच्या प्रेसला दांडी का मारली? अजित पवारांनीच सांगितलं कारण

Politics Maharashtra : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ५ मे रोजी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला अजित पवार यांनी अनुपस्थिती होती. ...

संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार?

Politics Maharashtra : शिवसेनेतील बंडापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात आतापर्यंत अनेक भूकंप झाले आहेत. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात ...

जयंत पाटील म्हणाले, शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी काहीजण देव पाण्यात ठेऊन बसले होते

मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्ते आक्रमक ...