महाराष्ट्र

सत्तासंघर्षाचा निकाल : मुख्यमंत्री शिंदेंना मोठा दिलासा, वाचा सविस्तर

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. अशातच 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे ...

सर्वकाही चुकलं पण उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे शिंदे सरकार वाचलं

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर सुप्रीम कोर्टाने सुनावला आहे. बहुमत चाचणीला सामोरे न जाता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा ...

सुप्रीम कोर्टाचे राज्यपाल, शिंदे गटावर ताशेरे; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : गेल्या ११ महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सुनावला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सत्तासंघर्षावरील निकालाचं वाचन ...

काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही लोक शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात!

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही लोकं, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकं आणि काँग्रेसमधीलही काही लोकं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात ...

शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरणार की अपात्र? देवेंद्र फडणवीस म्हणाले; वाचा सविस्तर

वर्धा : शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वादावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरणार की अपात्र? या सत्तासंघर्षाचा निकाल कधी ...

ब्रेकअप केलं : पाणावलेल्या डोळ्यांनी दोघेही शेवटची भेट घेतली, मात्र काही वेळातच चित्र बदललं

Crime News : प्रेमात असलेली व्यक्ती केव्हा काय करेल याचा नेम नाही. प्रेमप्रकरणातून सोशल मीडियावर अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु आता एक बातमी ...

शेतकऱ्यांनो, घाई करू नका, लक्ष द्या : काय आवाहन केलंय कृषी विभागानं?

Department of Agriculture : राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागानं मोहीम हाती घेतली आहे. एक जूनपूर्वी शेतकऱ्यांनी कापूस लागवड करु ...

जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; जलयुक्त शिवार योजनेला यश

जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. जलशक्ती मंत्रालयाने नुकतीच भारतीय जलसंस्थांची पहिल्यांदाच गणना करुन एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात जलसंधारण ...

‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर होणार फौजदारी गुन्हा दाखल; वाचा सविस्तर

तरुण भारत लाईव्ह । अमरावती : शेतकरी बांधवांना पीक कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी त्यांना बँकांनी ‘सिबिल स्कोअर’चे निकष लावू नयेत. तसे ‘आरबीआय’चेही निर्देश आहेत. पीककर्जासाठी ...

शिक्षक भरतीसंदर्भात शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा; तब्बल 50 हजार पदे भरणार

मुंबई : नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर ...