महाराष्ट्र
ऐन सणासुदीत गोडवा कमी झाला; तूप साखरेला महागाईचा रंग चढला
तरुण भारत लाईव्ह । २१ सप्टेंबर २०२३। ऐन सणासुदीत महागाईने रंग दाखवायला सुरुवात केली आहे. तूप साखर महागल्याने सणावळींचा गोडवा काहीसा कमी होताना दिसत आहे. ...
काँग्रेस पक्ष हा ओबीसी आरक्षणविरोधी; कुणी केला घणाघात
नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयकावर राज्यसभेत चर्चा करण्यात येत असून खा. सुशीलकुमार मोदींनी महिला आरक्षण विधेयकाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र ...
उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना देण्यात आला ‘यलो अलर्ट’
पाऊस : गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यातच हवामान विभागातर्फे उत्तर महाराष्ट्रात गुरुवार पासून तीन दिवसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. ...
१३ जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट; हवामान विभागाची माहिती
तरुण भारत लाईव्ह । २१ सप्टेंबर २०२३। देशात यावर्षी मान्सूनचे आगमन उशिरा झाले. त्यातच संपूर्ण ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेला. राज्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने ...
Devendra Fadnavis : ‘त्या’ विधानावरून पडळकरांना फटकारले
मुंबई : भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये काहीशी तनातनी निर्माण झाली होती. पडळकर यांनी केलेले वक्तव्य ...
मोठी बातमी! अजित पवार आणि शरद पवार यांची वैयक्तिक सुनावणी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार ...
सणासुदीत होणार प्रवाशांचे हाल, दौंड-मनमाड दरम्यानच्या कामामुळे 10 रेल्वे गाड्या रद्द
ऐन सणासुदीमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहे.रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक कारणांमुळे रेल्वे गाड्या रद्द केल्या जात आहे.दौंड ते मनमाड दरम्यानच्या रेल्वे लाईन दुहेरीकरण कामासाठी ...
साडेतीन हजार एकर जमिनीवर तयार होणार सौर ऊर्जा प्रकल्प
जळगाव जिल्ह्यातील कृषी फिडर सौर ऊर्जित करून दिवसा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- २.०’ या योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात ...
भाजप आमदाराने अजित पवारांचा अपमान केल्याने भडकल्या सुप्रिया सुळे
नवी दिल्ली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी स्वत:च्याच सरकारला पत्र पाठवलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ...















